Transportaion Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! एसटीनंतर आता रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार

मुंबई : सर्वसामान्य गावचा किंवा इतर प्रवास करण्यासाठी पहिली पसंती लालपरी म्हणजे एसटी बसला देतात. मात्र काही दिवसांपूर्वी वाढत्या महागाईमुळे एसटी बस कर्मचाऱ्यांनी बसचे भाडे दरात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार एसटीच्या प्रवास दरात १४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर आता एसटीमागोमाग रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महाग (Transportaion Price Hike) होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे ऐन महागाईत सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे.



राज्यभरात सातत्याने वाढत चाललेली महागाई पाहता रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल डिजेलचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे रिक्षाच्या दरात २ रुपये आणि टॅक्सीच्या दरात ४ रुपयांची वाढ करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. तसेच शहरी बससेवेचे तिकीटसुद्धा १ ते ५ रुपयांनी महागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Transportaion Price Hike)

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद