इंग्लंड विरूद्धच्या T20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : इंग्लंड आणि भारत यांच्यात भारतात पाच सामन्यांची टी - ट्वेंटी मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी १५ खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर झाला आहे. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे. संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल हे दोघे यष्टीरक्षक म्हणून संघात निवडण्यात आले आहेत. अक्षर पटेल भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारी, दुसरा सामना २५ जानेवारी, तिसरा सामना २८ जानेवारी, चौथा सामना ३१ जानेवारी आणि पाचवा सामना २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.



भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकु सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)



भारत विरुद्ध इंग्लंड, पाच सामन्यांची टी - ट्वेंटी मालिका (सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी ७ वा. पासून) #T20Series #INDvsENG



बुधवार २२ जानेवारी २०२४ - पहिला सामना - कोलकाता, पश्चिम बंगाल
शनिवार २५ जानेवारी २०२४ - दुसरा सामना - चेन्नई, तामिळनाडू
मंगळवार २८ जानेवारी २०२४ - तिसरा सामना - राजकोट, गुजरात
शुक्रवार ३१ जानेवारी २०२४ - चौथा सामना - पुणे, महाराष्ट्र
रविवार २ फेब्रुवारी २०२४ - पाचवा सामना - मुंबई, महाराष्ट्र
Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण