इंग्लंड विरूद्धच्या T20 सीरिजसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : इंग्लंड आणि भारत यांच्यात भारतात पाच सामन्यांची टी - ट्वेंटी मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी १५ खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर झाला आहे. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे. संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल हे दोघे यष्टीरक्षक म्हणून संघात निवडण्यात आले आहेत. अक्षर पटेल भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारी, दुसरा सामना २५ जानेवारी, तिसरा सामना २८ जानेवारी, चौथा सामना ३१ जानेवारी आणि पाचवा सामना २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.



भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकु सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)



भारत विरुद्ध इंग्लंड, पाच सामन्यांची टी - ट्वेंटी मालिका (सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी ७ वा. पासून) #T20Series #INDvsENG



बुधवार २२ जानेवारी २०२४ - पहिला सामना - कोलकाता, पश्चिम बंगाल
शनिवार २५ जानेवारी २०२४ - दुसरा सामना - चेन्नई, तामिळनाडू
मंगळवार २८ जानेवारी २०२४ - तिसरा सामना - राजकोट, गुजरात
शुक्रवार ३१ जानेवारी २०२४ - चौथा सामना - पुणे, महाराष्ट्र
रविवार २ फेब्रुवारी २०२४ - पाचवा सामना - मुंबई, महाराष्ट्र
Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे