Santosh Deshmukh Death Case : संतोष देशमुख घटनेच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मूक मोर्चा !


बीड : बीड येथील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना फाशी द्यावी यासाठी आज वाशीम येथे सर्व पक्षीय-सर्व धर्मीय संघटना, सेवाभावी संस्था, आणि संवेदनशील नागरिकांच्यावतीने महामूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू व इतर राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



न्यायासाठी लढत राहू


बीड हत्याकांडातील ७ आरोपीवर मोक्का लावण्यात आला मात्र घटनेतील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांच्यावर जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करीत नाहीत आणि कराडसह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही न्यायासाठी लढत राहू अशी माहिती धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.



जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन


हा मोर्चा भव्य असून वाशीम छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली होती. नंतर पाटणी चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात आला होता. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांद्वारे आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करा, असे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (Santosh Deshmukh)

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या