भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने- पंतप्रधान
जगातील युद्धांवर पॉडकास्टमध्ये मांडली भूमिका नवी दिल्ली : जगात सुरू असलेल्या युद्धांच्या संदर्भात भारताची भूमिका तटस्थ नाही. तर भारत शांततेच्या बाजुने असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एका पॉडकास्ट मुलाखतीत पंतप्रधानांनी हे मनोगत व्यक्त केले. रशिया आणि युक्रेनममध्ये फेब्रुवारी २०२२ पासून युध्द सुरू आहे. यात लाखो लोक मारल्या गेले आहेत. पश्चिम आशियातील इस्रायल-हमास-इराण संघर्षामुळेही … Continue reading भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने- पंतप्रधान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed