Health: थंडीत गुळासोबत मिसळून खा ही गोष्ट...नाही होणार सर्दी-खोकला

  56

मुंबई: थंडीच्या दिवसांत आरोग्यकर चांगले राखण्याचे मोठे आव्हान असते. या मोसमात सर्दी-खोकल्याच्या समस्या अधिक सतावता. यामुळे या दिवसांमध्ये खाण्या-पिण्यामध्ये बदल करणे गरजेचे असते. घरातील किचनमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला आजारांपासून रोखण्याचे काम करतात. तसेच आरोग्यही चांगले राखते. अशीच एक जबरदस्त गोष्ट आहे लवंग.


याच्या सेवनाने अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. यात थोडेसे गूळ मिसळल्यास याची ताकद अधिक वाढते. आरोग्य तज्ञांच्या मते, लवंग आणि गूळ खाल्ल्याने स्वाद चांगला मिळतो. तसेच आरोग्यही चांगले राहते. हे खाल्ल्याने थंडीच्या दिवसांत होणाऱे आजार दूर होतात.


गुळामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात ज्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.


यात फायबर आणि मिनरल्स असतात जे पाचनतंत्र मजबूत करण्यास मदत करतात तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करतात.


कार्बोहायड्रेट्स आणि ग्लुकोज असल्याने गूळ शरीरासाठी एनर्जी बूस्टर आहे.


गुळामध्ये व्हिटामिन बी आणि मिनरल्स जे आर्यन, कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात जे शरीरासाठी गरजेचे असते.


गुळातील अँटीऑक्सिडंट गुण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी चांगले असतात तसेच त्यामुळे केस चमकदारही बनतात.


गुळामध्ये ट्रिप्टोफॅन असते जे मेंटल हेल्थ चांगले राखण्याचे काम राखतात.



लवंग खाण्याचे फायदे


लवंगामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात जे सर्दी-खोकला दूर करतात.


लवंगामध्ये फायबर आणि मिनरल्स असतात ज्यामुळे पाचनतंत्र मजबूत होण्यास मदत होते.


तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.


थंडीत गूळ आणि लवंग एकत्र मिसळून खाण्याचे फायदे म्हणजे इम्युन सिस्टीम मजबूत होते. तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे