पत्नीबाबत ही गोष्ट कधीही दुसऱ्यांना सांगू नका, वैवाहिक जीवन होईल खराब

  46

मुंबई: चाणक्य यांना भारतातील सर्वात विद्वान अर्थशास्त्री म्हटले जाते. त्यांची रचना चाणक्य निती आजच्या युगातील लोकांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे. चाणक्य यांच्यानुसार लग्न झालेल्या पुरुषाने आपल्या जीवनातील ३ गुपिते कधीही सांगू नयेत. हे नियम पाळणारे लोक नेहमी आपल्या जीवनात आनंदी असतात.


चाणक्य नितीनुसार एका विवाहित पुरुषाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या पत्नीची तक्रार तिसऱ्या व्यक्तीकडे करू नये. असे यासाठी कारण यामुळे तुमची पत्नी आणि तुम्ही दुसऱ्यांमध्ये हास्याचे पात्र ठरता. पत्नीशी संबंधित कोणत्याच गोष्टी इतर कोणाला सांगू नये.


आपल्या घरगुती तक्रारी कधीही बाहेरच्या लोकांसोबत कधीही शेअर करू नयेत. काही लोक थोडासा त्रास झाला तरी आपले दु:ख दुसऱ्यांसमोर गाऊ लागतात. आपले दु:ख त्रास दुसऱ्यांसमोर जगजाहीर करून स्वत:ला लाचर सिद्ध करू नका. यामुळे लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेतात.


पुरुषाने एखाद्या मूर्ख व्यक्तीने केलेल्या अपमानाबद्दल दुसऱ्या व्यक्तीला सांगू नये. यामुळे तुमच्या मान-सन्मानाला ठेस पोहोचते. चाणक्य म्हणतात अशा प्रकारच्या घटना झाल्यास त्या विसरून जाणे हीच एकमेव समजदारीचे काम आहे. अन्यथा याचे परिणाम वाईट होऊ शकतात.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री

'हाउसफुल ५' सिनेमाने पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बहुचर्चित आणि मोठ्या बजेटचा चित्रपट 'हाउसफुल ५' ६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

डीनो मोरियाच्या ईडी चौकशीत सुशांत–दिशा हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, एकेकाळचा बॉलीवूड अभिनेता आणि आज एक संशयित घोटाळेबाज! मुंबईच्या मीठी नदी

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -