RBI : आजपासून 'या' प्रकारचे बँक खाते होणार बंद; आरबीआयचा निर्णय!

मुंबई : आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेक गोष्टींच्या नियमावलीत बदल झाले आहेत. अनेक गोष्टींचे भाव उतरले असले तरीही काही वस्तूंच्या दरात वाढ होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच आता बँक खाते धारकांसाठीही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.



रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही गोष्टींच्या नियमावलीत बदल केला आहे. त्याचबरोबर आता देशातील सर्व बँकेतील काही खातेदारांचे खाते थेट बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. विविध बँकेतील वापरात नसलेले सर्व ग्राहकांचे बँक खाते आरबीआय रद्द करणार आहे. बँकीग व्यवस्था सुधारण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.



कोणत्या प्रकारचे खाते रद्द् होणार?


निष्क्रीय खाते, कोणतेही व्यवहार न होणारे आणि शून्य बँक बॅलेन्स असणारी सर्व खाती आरबीआय रद्द करणार आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारी प्रकरण पाहता बँकींग व्यवहार न होणारी खाते सायबर गुन्ह्यांसाठी वापरली जाऊ शकतात. त्यामुळे आरबीआयने वरील प्रकारची खाते बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Comments
Add Comment

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक