RBI : आजपासून 'या' प्रकारचे बँक खाते होणार बंद; आरबीआयचा निर्णय!

मुंबई : आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेक गोष्टींच्या नियमावलीत बदल झाले आहेत. अनेक गोष्टींचे भाव उतरले असले तरीही काही वस्तूंच्या दरात वाढ होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच आता बँक खाते धारकांसाठीही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.



रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही गोष्टींच्या नियमावलीत बदल केला आहे. त्याचबरोबर आता देशातील सर्व बँकेतील काही खातेदारांचे खाते थेट बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. विविध बँकेतील वापरात नसलेले सर्व ग्राहकांचे बँक खाते आरबीआय रद्द करणार आहे. बँकीग व्यवस्था सुधारण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.



कोणत्या प्रकारचे खाते रद्द् होणार?


निष्क्रीय खाते, कोणतेही व्यवहार न होणारे आणि शून्य बँक बॅलेन्स असणारी सर्व खाती आरबीआय रद्द करणार आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारी प्रकरण पाहता बँकींग व्यवहार न होणारी खाते सायबर गुन्ह्यांसाठी वापरली जाऊ शकतात. त्यामुळे आरबीआयने वरील प्रकारची खाते बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Comments
Add Comment

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या

Monsoon in Andaman 2026 : आला रे आला...अंदमान-निकोबारमध्ये पावसाची हजेरी, केरळ आणि कोकणात कधी धडकणार ?

संपूर्ण देशातील नागरिक आणि विशेषतः शेतकरी राजा ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो मान्सून अखेर अंदमानच्या  (Andaman)

Fake News Alert! : अफवांवर विश्वास ठेवू नका! राज्यात 'कॅब' सेवा सुरूच राहणार; 'डीजीआयपीआर'ने सांगितले सत्य!

सध्या सोशल मीडियावर ओला (Ola), उबर (Uber) आणि रॅपिडो (Rapido) यांसारख्या लोकप्रिय कॅब सेवा महाराष्ट्रात कायमच्या बंद झाल्या