ट्रॅक्टर खाली दबल्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

नाशिक : तालुक्यातील बदापूर येथील बंडू देवडे यांचा मुलगा सार्थक बंडू देवडे (१८) हा कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरजवळ पाण्याची बाटली ट्रॅक्टरला लावण्यास गेला असता बाटली ठेवत असताना सार्थकचा हात चुकून गिअरला लागला आणि चालू असलेला ट्रॅक्टर पुढे येऊन त्या ट्रॅक्टरखाली सापडल्याने छातीहून मोठे चाक गेल्याने त्याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.


दरम्यान, घटनेनंतर जखमी सार्थक यास येवला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. येथील पोलीस पाटील वनिता लक्ष्मण देवडे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, येथील प्रगतशील शेतकरी तथा विकास संस्थेचे माजी अध्यक्ष कचरू देवडे यांचा तो नातू असून, या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येवला शहर पोलीस ठाण्याचे मोरे, राऊत यांनी पंचनामा केला. मनमिळावू स्वभाव असलेला सार्थक येवला येथील एंझोकेम महाविद्यालयात बारावीत शिकत होता. सर्वांशी हसून बोलत असे, गावातील सामाजिक, धार्मिक उपक्र
Comments
Add Comment

Cabinet Decision: मंत्रिमंडळाचे ३ मोठे निर्णय: २,२२८ नवी पदे, ५ लाख रोजगार, ५०० कोटींचा निधी!

हायकोर्टात बंपर भरती; महाराष्ट्र बांबू धोरण २०२५ जाहीर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेसाठी ५०० कोटींची

Govind Pansare : गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाकडून तिघांना जामीन; सर्वच्या सर्व '१२' संशयित आरोपींची सुटका!

कोल्हापूर : कोल्हापूर येथील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) हत्या प्रकरणासंदर्भात आज एक

Gadchiroli : ब्रेकिंग! गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण, सरकारला मोठं यश

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील

महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा शिरकाव; धुळ्यात आढळला पहिला रुग्ण

धुळे : जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच

कबूतराला वाचवताना ठाण्यात मोठी दुर्घटना; हायटेंशन वायरच्या धक्क्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

२८ वर्षीय उत्सव पाटील शहीद; सहकारी गंभीर भाजला, रूग्णालयात उपचार सुरू ठाणे : ठाणे शहरात दिवा-शील रोडवर रविवारी

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने