वर्षअखेर आणि नववर्ष या काळात विदेशी पर्यटकांची त्र्यंबकेश्वरमध्ये हजेरी

नाशिक : भारतीय संस्कृतीचा प्रभाव हा नेहमीच पाश्चात्त्य देशांवरती राहिला आहे. त्यामुळे यावेळी नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक मधील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटकांची संख्या ही वाढू लागली आहे. मोठ्या प्रमाणावर विदेशी पर्यटक या ठिकाणी नववर्ष व वर्षा अखेर साजरा करण्यासाठीदाखल होऊ लागलेले आहेत.


वर्षा अखेर व नववर्षाकाळात त्रंबकेश्वरमध्ये विदेशी पर्यटक फॉरेनर देखील भेट देत असतात. भारतीय हिंदू संस्कृती या पर्यटकांना आकर्षण असते. असे विदेशी पर्यटक भारतातच मोठ मोठ्या शहरात राहतात परंतु देवदर्शनासाठी त्रंबकेश्वर मध्ये येतात. असे पर्यटक नाममात्र संख्येने येतात. परंतु त्रंबकेश्वर मध्ये मोठ्या सुविधा नसल्याने येथे न थांबता देवदर्शन आटपून निघून जातात.काही पर्यटक मंदिरात जात नाही. त्यांना पर्याप्त सुविधा उचित मार्गदर्शन त्रंबकेश्वर नगरीत मिळत नाही. विदेशी पर्यटक देखील त्रंबकेश्वरी मोठ्या संख्येने आले पाहिजे या दृष्टीने येथे नियोजन होणे गरजेचे आहे.


दरम्यान, नाताळ सुट्टी मुळे यात्रेकरूंची गर्दी आहे कुशावर्त तीर्थ गंगा गोदावरी मंदिरात देखील आता भाविकांची गर्दी असते. गंगा गोदावरी मंदिरात साडी चोळी देवून गोदावरीची ओटी देखील यात्रेकरू महिला भाविक भारतात. फोटोत महिला भाविकाने दिलेली साडी चोळी गोदावरी मूर्तीला पायाला लावून मूर्ती जवळ ठेवताना पुजारी दिसत आहे.गोदावरी मातेची ख्याती आता अधिकच वाढत आहे असे दिसते.

Comments
Add Comment

Latur NCP News : महीन्या अगोदर निवडणुक जिंकली, अन् तातडीने उपचार न मिळाल्याने नगरसेविकेचा मृत्यु

लातूर :लातूर जिल्ह्यात मन हलवणारी गोष्ट घडली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातून एक घटना समोर आली आहे. नुकतीच

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन