Solapur Kidnapping News : सोलापुरात ७ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण

सोलापूर : गांजाच्या केससाठी झालेल्या खर्चाचे सात लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही, असे म्हणत सात ते आठ जणांनी कोयत्याचा धाक दाखवून एकाचे अपहरण केले. ही घटना मोहोळ तालुक्यातील अनगरपाटी जवळ घडली. अक्षय गोडसे व संतोष चव्हाण या दोघांना अटक केली आहे. इतरांचा तपास सुरु आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नी विद्या राजकुमार घोलप यांनी फिर्याद दाखल केली आहे.



मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील ७ ते ८ महिन्यांपूर्वी राजकुमार बाळासाहेब घोलप (रा. तेलंगवाडी ता. मोहोळ), आकाश बारटक्के, ऋषिकेश शिंदे व मिलिंद मोरे (रा. संगम, ता. माळशिरस) अशा चार जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे गांजाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये फिर्यादीचे पती राजकुमार घोलप व इतर लोकांना अटक झाली होती. सध्या ते सर्वजण जमीनावर आहेत.

Comments
Add Comment

Buldhana News : हृदयद्रावक! लेकीचं कन्यादान करतानाच बापाने सोडले प्राण; बुलढाण्यात लग्नमंडपातच हळहळ

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी गावात एका मंगलमय प्रसंगाचे रूपांतर क्षणातच एका

Pune News : पुण्यात खळबळ! 'त्या' ६ तासांचं गूढ काय? १०० सीसीटीव्ही तपासूनही पुण्यातील बॉम्ब प्रकरणाचा सूत्रधार मोकाटच!

पुणे : पुण्याच्या हडपसर भागातील एका नामांकित रुग्णालयात आयईडी (IED) स्फोटक सदृश्य वस्तू सापडल्याने संपूर्ण शहरात

Oath-Taking Ceremony Vidhanparishad : विधानपरिषदेच्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी

State gov issues regulations for fuel saving :वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस बस-मेट्रोने प्रवास, इंधन बचतीसाठी राज्य सरकारकडून नियमावली

मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने

HSRP : १ जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP ) बसविणे अनिवार्य..

वाहनधारकांनी वेळेत अपॉइंटमेंट घेऊन HSRP बसवून घ्यावी; नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड मुंबई : राज्यातील वाहन

Jalgaon : सुखी संसाराचे अवघे २० दिवस ! उष्माघाताने नवविवाहितेचा मृत्यू

Jalgaon : संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणी उष्माघातामुळे अनेकांना जीव