Kitchen Tips : कुकर लावताना या चुका टाळा नाहीतर...

  39

मुंबई: प्रत्येक भारतीय किचनमध्ये कुकर हा असतोच. कुकरशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही.कुकरच्या ३ शिट्ट्या झाल्यावर जेवण पूर्ण झाल्याचे समजते. डाळ भात म्हटला की कुकर आठवतो. एकाच कुकरमध्ये डाळ आणि भात शिजवता येतो. झटपट जेवण करायचे असेल कुकरचा वापर होतो.


किचनमधील महत्त्वाचा घटक हा कुकर असतो. जेवण बनवता येण्याची पहिली स्टेप म्हणजे कुकर लावता येणे होय. तुम्हाला कुकर लावता आला म्हणजे तुम्हाला जेवण बनवता येते असे समजले जाते. मात्र कुकर जितका झटपट होणारा तसेच तो तितकाच हाताळण्यासाठी कठीण. कुकर लावताना एक छोटीशी चूक गंभीर दुर्घटनेचे कारण बनू शकते.


जेवण बनवताना कुकर पूर्णपणे भरू नये तसेच पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे. कुकर अधिक भरल्याने दबाव वाढू शकतो. यामुळे कुकर फुटण्याचा धोका वाढू शकतो. कुकरची रबर रिंग खराब झाल्यास लगेचच बदला. कारण रबरची रिंग खराब झाल्यास योग्य दबाव बनत नाही.


कुकरची शिट्टीमध्ये जर जेवण अडकले तर पाण्यात भिजवून शिट्टी साफ करा. कुकरमध्ये पाणीचे प्रमाण खूप कमी नाही असले पाहिजे. पाणी कमी असल्यास वाफ अधिक बनेल यामुळे कुकर फुटण्याचा धोका अधिक असतो.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी