मुंबई: प्रत्येक भारतीय किचनमध्ये कुकर हा असतोच. कुकरशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही.कुकरच्या ३ शिट्ट्या झाल्यावर जेवण पूर्ण झाल्याचे समजते. डाळ भात म्हटला की कुकर आठवतो. एकाच कुकरमध्ये डाळ आणि भात शिजवता येतो. झटपट जेवण करायचे असेल कुकरचा वापर होतो.
किचनमधील महत्त्वाचा घटक हा कुकर असतो. जेवण बनवता येण्याची पहिली स्टेप म्हणजे कुकर लावता येणे होय. तुम्हाला कुकर लावता आला म्हणजे तुम्हाला जेवण बनवता येते असे समजले जाते. मात्र कुकर जितका झटपट होणारा तसेच तो तितकाच हाताळण्यासाठी कठीण. कुकर लावताना एक छोटीशी चूक गंभीर दुर्घटनेचे कारण बनू शकते.
जेवण बनवताना कुकर पूर्णपणे भरू नये तसेच पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे. कुकर अधिक भरल्याने दबाव वाढू शकतो. यामुळे कुकर फुटण्याचा धोका वाढू शकतो. कुकरची रबर रिंग खराब झाल्यास लगेचच बदला. कारण रबरची रिंग खराब झाल्यास योग्य दबाव बनत नाही.
कुकरची शिट्टीमध्ये जर जेवण अडकले तर पाण्यात भिजवून शिट्टी साफ करा. कुकरमध्ये पाणीचे प्रमाण खूप कमी नाही असले पाहिजे. पाणी कमी असल्यास वाफ अधिक बनेल यामुळे कुकर फुटण्याचा धोका अधिक असतो.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…