Kitchen Tips : कुकर लावताना या चुका टाळा नाहीतर...

मुंबई: प्रत्येक भारतीय किचनमध्ये कुकर हा असतोच. कुकरशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही.कुकरच्या ३ शिट्ट्या झाल्यावर जेवण पूर्ण झाल्याचे समजते. डाळ भात म्हटला की कुकर आठवतो. एकाच कुकरमध्ये डाळ आणि भात शिजवता येतो. झटपट जेवण करायचे असेल कुकरचा वापर होतो.


किचनमधील महत्त्वाचा घटक हा कुकर असतो. जेवण बनवता येण्याची पहिली स्टेप म्हणजे कुकर लावता येणे होय. तुम्हाला कुकर लावता आला म्हणजे तुम्हाला जेवण बनवता येते असे समजले जाते. मात्र कुकर जितका झटपट होणारा तसेच तो तितकाच हाताळण्यासाठी कठीण. कुकर लावताना एक छोटीशी चूक गंभीर दुर्घटनेचे कारण बनू शकते.


जेवण बनवताना कुकर पूर्णपणे भरू नये तसेच पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे. कुकर अधिक भरल्याने दबाव वाढू शकतो. यामुळे कुकर फुटण्याचा धोका वाढू शकतो. कुकरची रबर रिंग खराब झाल्यास लगेचच बदला. कारण रबरची रिंग खराब झाल्यास योग्य दबाव बनत नाही.


कुकरची शिट्टीमध्ये जर जेवण अडकले तर पाण्यात भिजवून शिट्टी साफ करा. कुकरमध्ये पाणीचे प्रमाण खूप कमी नाही असले पाहिजे. पाणी कमी असल्यास वाफ अधिक बनेल यामुळे कुकर फुटण्याचा धोका अधिक असतो.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण