Zodiacs 2025: २०२५ मध्ये या राशी होणार मालामाल

  97

मुंबई: आगामी २०२५ हे वर्ष काही राशींसाठी खास असणार आहे. या राशींवर लक्ष्मी मातेची कृपा असणार आहे. जाणून घेऊया कोणकोणत्या आहेत या लकी राशी. २०२५ हे वर्ष सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. २०२४ या वर्षात ज्या राशींना अडचणींचा सामना करावा लागला त्या राशींचे नशीब या नव्या वर्षात उघडणार आहे.



मेष


मेष राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष शुभ असणार आहे. २०२५ या वर्षात मेष राशींचे नशीब चमकू शकते. पैशांच्या बाबतीत मेष राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष शानदार असणार आहे.आर्थिक बाबती मेष राशींसाठ हे वर्ष मजबूत असणार आहे.



वृषभ


वृषभ राशीसाठी २०२५ हे वर्ष शुभ असेल. २०२५ या वर्षात वृषभ राशीच्या लोकांना लाभच लाभ होणार आहेत. दीर्घकाळापासून प्रलंबित राहिलेली कामे नव्या वर्षात पूर्ण होतील. इमानदारीचे फळ मिळेल. बिझनेस करणाऱ्यांना नव्या वर्षात एखाद्या मोठ्या डीलमधून फायदा होऊ शकतो.



कर्क


कर्क राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष आनंद घेऊन येणारे आहे. या वर्षी तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो. कर्क राशीच्या लोकांच्या समस्या दूर होऊ शकतात. अडचणींचा अंत होणार आहे आणि तुमचे जीवन आनंदाने भरून निघणार आहे.



मकर


मकर राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष शुभ लाभ घेऊन येत आहे. जीवनात आनंदीआनंद येईल. थांबलेली कामे पूर्ण होतील. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहील.

Comments
Add Comment

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

Ajit Pawar: मतचोरीच्या आरोपांवर अजितदादांचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले "फेक नरेटीव्ह...

मुंबई: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदानावरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले,  त्यानंतर देशभरात वातावरण

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात