Zodiacs 2025: २०२५ मध्ये या राशी होणार मालामाल

  81

मुंबई: आगामी २०२५ हे वर्ष काही राशींसाठी खास असणार आहे. या राशींवर लक्ष्मी मातेची कृपा असणार आहे. जाणून घेऊया कोणकोणत्या आहेत या लकी राशी. २०२५ हे वर्ष सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. २०२४ या वर्षात ज्या राशींना अडचणींचा सामना करावा लागला त्या राशींचे नशीब या नव्या वर्षात उघडणार आहे.



मेष


मेष राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष शुभ असणार आहे. २०२५ या वर्षात मेष राशींचे नशीब चमकू शकते. पैशांच्या बाबतीत मेष राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष शानदार असणार आहे.आर्थिक बाबती मेष राशींसाठ हे वर्ष मजबूत असणार आहे.



वृषभ


वृषभ राशीसाठी २०२५ हे वर्ष शुभ असेल. २०२५ या वर्षात वृषभ राशीच्या लोकांना लाभच लाभ होणार आहेत. दीर्घकाळापासून प्रलंबित राहिलेली कामे नव्या वर्षात पूर्ण होतील. इमानदारीचे फळ मिळेल. बिझनेस करणाऱ्यांना नव्या वर्षात एखाद्या मोठ्या डीलमधून फायदा होऊ शकतो.



कर्क


कर्क राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष आनंद घेऊन येणारे आहे. या वर्षी तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो. कर्क राशीच्या लोकांच्या समस्या दूर होऊ शकतात. अडचणींचा अंत होणार आहे आणि तुमचे जीवन आनंदाने भरून निघणार आहे.



मकर


मकर राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष शुभ लाभ घेऊन येत आहे. जीवनात आनंदीआनंद येईल. थांबलेली कामे पूर्ण होतील. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहील.

Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल

काळू धरणातील विस्थापितांचे पुनर्वसन खापरी गावात नको

स्थानिक ग्रामस्थांचे मुरबाड तहसीलदारांना निवेदन मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.