RBI Bomb Threat : आरबीआयला धमकीचा मेल; रशियन भाषेचा वापर! पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

नवी दिल्ली : सध्या धमकीच्या कॉल्सची (Threat Calls) संख्या सातत्याने वाढत चालली आहे. शाळा, विमानतळ अशा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे किंवा ही ठिकाणे बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळत आहेत. नुकतेच दिल्लीतील शाळांना उडवण्याची धमकी मिळाली होती. अशातच आता आरबीआयलाही धमकीचा मेल (RBI Bomb Threat ) आला आहे.



रशियन भाचेत काल दुपारच्या सुमारास आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर स्फोटकांनी उडवण्याच धमकीचा मेल आला. धमकीचा मेल येताच पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून याप्रकरणी माता रमाबाई मार्ग (एमआरए मार्ग) पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, गेल्या महिन्यातही आरबीआयला धमकी मिळाली होती. मात्र सातत्याने वाढत चाललेल्या धमक्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आले आहे. (RBI Bomb Threat)

Comments
Add Comment

#FacebookDown : जगभरात मेटासह फेसबुकची सेवा ठप्प! लॉगिन, न्यूज फीड, वेबसाइट बंद; लाखो वापरकर्ते त्रस्त

मुंबई : जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुकची ( #FacebookDown ) सेवा आज

US Visa : एफ-१ आणि जे-१ व्हिसाधारकांसाठी अमेरिकेचे नवे नियम; भारतीय विद्यार्थ्यांची वाढली चिंता

नवी दिल्ली : अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) स्थलांतराशी संबंधित एक नवा आणि कठोर नियम लागू

Jammu and Kashmir Flood : जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; 8 जणांचा मृत्यू, 6 बेपत्ता; अमरनाथ-वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

Vaishno Devi Yatra : हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे अमरनाथ आणि माता वैष्णो देवी यात्रा स्थगित

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या तीव्र हवामानाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून

Meerut Husband Murder Case : विषारी साप आणि प्रेमाचा आव! प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट

20 लाखांच्या विम्यासाठी पतीच्या हत्येचा कट; पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा, तपासात धक्कादायक दावा मुंबई : उत्तर

Kailash Mansarovar Yatra : मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद; २०० हून अधिक प्रवासी अडकले

नवी दिल्ली : सीमावर्ती पिथौरागढ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ऐतिहासिक