IND Vs AUS: आज अ‍ॅडलेडच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार टीम इंडिया

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघादरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिला सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना डे-नाईट असेल. हा सामना गुलाबी बॉलने खेळवला जाणार आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून या सामन्याला सुरूवात होत आहे.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकच गुलाबी बॉलने कसोटी सामना खेळवण्यात आला. यात भारतीय संघाला ८ विकेटने पराभव सहन करावा लागला होता. हा सामना डिसेंबर २०२०मध्ये अ‍ॅडलेडमध्येच झाला होता. आता दोन्ही संघादरम्यान हा दुसरा गुलाबी बॉल कसोटी सामना खेळवला जाईल.



भारत-ऑस्ट्रेलिया दोघांचा गुलाबी बॉल कसोटीत पराभव


पहिला कसोटी सामना नोव्हेंबर २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडलेडमध्ये खेळवण्यात आला होता. यात कांगारूंच्या संघाला ३ विकेटनी विजय मिळाला होता. यानंतर इतिहासात आतापर्यंत १० संघादरम्यान एकूण २२ डेनाईट कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यातील सर्वाधिक सामने ऑस्ट्रेलियानेच १२ गुलाबी बॉल कसोटी सामने खेळले आहेत त्यापैकी ११ जिंकलेत तर एका सामन्यात पराभव झाला आहे.


Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या