GST कलेक्शनमुळे भरली सरकारी तिजोरी, १.८० लाख कोटींच्यावर पोहोचला आकडा

मुंबई: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर २०२४मध्ये भारताचा जीएसटी(GST) कलेक्शन ८.५ टक्क्यांनी वाढून १.८२ लाख कोटी रूपयांवर पोहोचला आहे. वाढत्या जीएसटी कलेक्शनचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूती आणि आर्थिक गतिविधींना वेग. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यांनुसार नोव्हेंबरच्या या कलेक्शनने एप्रिलपासून नोव्हेंबरर्यंत एकूण जीएसटी कलेक्शनला १४.७५ लाख कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे.



ऑक्टोबरमध्ये झाले होते रेकॉर्ड कलेक्शन


गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर २०२४मध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये ९ टक्के वाढ झाली होती. ऑक्टोबरचे एकूण कलेक्शन १.८७ लाख कोटी रूपये होते. हे आतापर्यंतचे दुसरे मोठे कलेक्शन होते.



ऑक्टोबरचे कलेक्शन


केंद्रीय जीएसटी (CGST): ३३,८२१ कोटी
राज्य जीएसटी (SGST) : ४१, ८६४ कोटी
एकीकृत जीएसटी (IGST):९९, १११ कोटी
सेस - १२,५५० कोटी



जीएसटी कलेक्शनमधील वाढ काय दाखवते?


वाढलेले जीएसटी कलेक्शन सरकारला विकास कार्यांमध्ये अधिक गुंतवणुकीची संधी देते. यामुळे रस्ते, आरोग्य आणि शिक्षणासारख्या सेवांमध्ये सुधारणा करण्यास मदत मिळते. याशिवाय उच्च जीएसटी संग्रह दाखवतो. तसेच कंपन्यांची विक्री आणि सेवांमध्ये झालेल्या वाढीचे संकेत आहेत.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू