GST कलेक्शनमुळे भरली सरकारी तिजोरी, १.८० लाख कोटींच्यावर पोहोचला आकडा

मुंबई: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर २०२४मध्ये भारताचा जीएसटी(GST) कलेक्शन ८.५ टक्क्यांनी वाढून १.८२ लाख कोटी रूपयांवर पोहोचला आहे. वाढत्या जीएसटी कलेक्शनचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूती आणि आर्थिक गतिविधींना वेग. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यांनुसार नोव्हेंबरच्या या कलेक्शनने एप्रिलपासून नोव्हेंबरर्यंत एकूण जीएसटी कलेक्शनला १४.७५ लाख कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे.



ऑक्टोबरमध्ये झाले होते रेकॉर्ड कलेक्शन


गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर २०२४मध्ये जीएसटी कलेक्शनमध्ये ९ टक्के वाढ झाली होती. ऑक्टोबरचे एकूण कलेक्शन १.८७ लाख कोटी रूपये होते. हे आतापर्यंतचे दुसरे मोठे कलेक्शन होते.



ऑक्टोबरचे कलेक्शन


केंद्रीय जीएसटी (CGST): ३३,८२१ कोटी
राज्य जीएसटी (SGST) : ४१, ८६४ कोटी
एकीकृत जीएसटी (IGST):९९, १११ कोटी
सेस - १२,५५० कोटी



जीएसटी कलेक्शनमधील वाढ काय दाखवते?


वाढलेले जीएसटी कलेक्शन सरकारला विकास कार्यांमध्ये अधिक गुंतवणुकीची संधी देते. यामुळे रस्ते, आरोग्य आणि शिक्षणासारख्या सेवांमध्ये सुधारणा करण्यास मदत मिळते. याशिवाय उच्च जीएसटी संग्रह दाखवतो. तसेच कंपन्यांची विक्री आणि सेवांमध्ये झालेल्या वाढीचे संकेत आहेत.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च