Gondia Accident : तब्बल आठ अपघात आणि ११ जणांचा बळी घेतल्यानंतर आली एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग!

गोंदिया अपघातातील शिवनेरीचा चालक निलंबित


गोंदिया : दोन दिवसांपूर्वी भंडारा इथून गोंदियाच्या दिशेला जाणाऱ्या एका शिवशाही बसचा भीषण अपघात घडला होता. (Gondia Shivshahi Bus Accident) यामध्ये ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले होते. दरम्यान, याप्रकरणी तपासात मोठी अपडेट समोर आली आहे.



गोंदिया अपघातास कारणीभूत ठरलेला चालक प्रणय रायपूरकर याने याआधीही सात अपघात केल्याची माहिती समोर आली आहे. आठ अपघात आणि ११ जणांचा बळी घेतल्यानंतर गोंदिया शिवशाही बस अपघातातील बस चालक प्रणय रायपुरकरवर कारवाई करण्यात आली आहे. काल रात्री विभागीय वाहतूक अधिकारी शितल शिरसाट यांनी आरोपी प्रणय रायपूरकरला निलंबनाचे आदेश दिले आहेत. पुढील आदेशाप्रमाणे हे निलंबन राहणार असून या कालावधीत सदर चालक निलंबीत कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रावर दररोज स्वाक्षरी करणे त्याला बंधनकारक असणार आहे.

Comments
Add Comment

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करणार राष्ट्रवादीच्या आमदारांशी 'वन टू वन' चर्चा

मुंबई: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात अनेक

Satara: 'व्हॅलेंटाईन डे'ला चक्क शिक्षकाने विद्यार्थिनीला केला प्रपोज; 'तू का आली नाहीस म्हणत...'

सातारा: सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील मलकापूर शहरात 'व्हॅलेंटाईन डे' ला शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी

Nagpur Crime: नागपूरात खळबळ! भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला

नागपूर: नागपुर जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका

JEE Main 2026 Session 1 Result: जेईई मेनचा निकाल आज जाहीर होणार, 'या' वेबसाईटवर पाहू शकता अपडेट्स

JEE Main 2026 Session 1 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आज जेईई (मेन) २०२६ सत्र १ चा (JEE Main 2026 Session 1) निकाल जाहीर करणार आहे. मूळ निकाल १२

Mahashivratri 2026: श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त

"बंजारा समाजाला न्याय मिळणार; समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन" - उपमुख्यमंत्री शिंदे

वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास