दररोज २ जीबी डेटासह २० जीबी डेटा मिळणार Free, Jioचा स्वस्त रिचार्ज

  215

मुंबई: टेलिकॉम कंपनी जिओने(Jio) नुकतेच आपले प्लान्स महाग केले आहे. या दर वाढीमुळे जिओ युजर्स आता स्वस्त फायदेशीर असलेल्या प्लान्सच्या शोधात आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा प्लानची माहिती देणार आहोत जे युजर्सला डेली डेटासह अतिरिक्त डेटाचीही सुविधा देतात. जाणून घेऊया या प्लानबद्दल...


जिओचा हा प्लान भरपूर प्रमाणात डेटा वापरण्यास देतो. जिओच्या या प्लानची किंमत ८९९ रूपये आहे. या प्लानमध्ये तुम्हाला डेली डेटासह २० जीबी एक्स्ट्रा डेटा फ्री मिळतो. या प्लानसोबत तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात.



इतकी आहे व्हॅलिडिटी


जिओच्या ८९९ रूपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला ९० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. जिओचा हा प्लान युजर्सला दररोज २ जीबी डेटा देतो. दरम्यान, या ऑफर अंतर्गत डेली डेटासह २० जीबी एक्स्ट्रा डेटी फ्री दिला जातो. या हिशेबाने ९० दिवसांची व्हॅलिडिटीसह हा प्लान तुम्हाला एकूण २०० जीबी डेटाचा अॅक्सेस मिळतो.



डेटा संपल्यानंतरही सुरू राहणार इंटरनेट


या प्लान आणि ऑफरमध्ये तुम्हाला डेटाची कमतरता होणार नाही. दररोजचा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन @64 Kbps होतो. तर डेटाशिवाय जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. सोबतच दररोज तुम्हाला १०० फ्री एसएमएस पाठवू शकता.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.