दररोज २ जीबी डेटासह २० जीबी डेटा मिळणार Free, Jioचा स्वस्त रिचार्ज

मुंबई: टेलिकॉम कंपनी जिओने(Jio) नुकतेच आपले प्लान्स महाग केले आहे. या दर वाढीमुळे जिओ युजर्स आता स्वस्त फायदेशीर असलेल्या प्लान्सच्या शोधात आहेत. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा प्लानची माहिती देणार आहोत जे युजर्सला डेली डेटासह अतिरिक्त डेटाचीही सुविधा देतात. जाणून घेऊया या प्लानबद्दल...


जिओचा हा प्लान भरपूर प्रमाणात डेटा वापरण्यास देतो. जिओच्या या प्लानची किंमत ८९९ रूपये आहे. या प्लानमध्ये तुम्हाला डेली डेटासह २० जीबी एक्स्ट्रा डेटा फ्री मिळतो. या प्लानसोबत तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात.



इतकी आहे व्हॅलिडिटी


जिओच्या ८९९ रूपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला ९० दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. जिओचा हा प्लान युजर्सला दररोज २ जीबी डेटा देतो. दरम्यान, या ऑफर अंतर्गत डेली डेटासह २० जीबी एक्स्ट्रा डेटी फ्री दिला जातो. या हिशेबाने ९० दिवसांची व्हॅलिडिटीसह हा प्लान तुम्हाला एकूण २०० जीबी डेटाचा अॅक्सेस मिळतो.



डेटा संपल्यानंतरही सुरू राहणार इंटरनेट


या प्लान आणि ऑफरमध्ये तुम्हाला डेटाची कमतरता होणार नाही. दररोजचा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन @64 Kbps होतो. तर डेटाशिवाय जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. सोबतच दररोज तुम्हाला १०० फ्री एसएमएस पाठवू शकता.

Comments
Add Comment

Bmc News : येत्या मे महिन्यापासून मुंबईकरांवर पाणीकपात

किमान १० टक्के होणार पाणी पुरवठ्यात कपात

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्