Kantara Team Accident : भीषण अपघात! 'कांतारा' सिनेमाच्या टीमची बस पलटली

  82

अनेक कलाकार जखमी; सिनेमाचे शूटींगही थांबले


बंगळूर : मनोरंजन क्षेत्रातून (Entertainment News) मोठी बातमी समोर आली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यांच्या कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) चित्रपटाबाबत मोठी घटना घडली आहे. कंतारा चित्रपटातील संपूर्ण टीमचा भीषण अपघात (Kantara Team Accident) झाला आहे. यामध्ये अनेक कलाकार जखमी झाले असून काहींची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे चित्रपटाचे शुटींग देखील थांबवण्यात आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात 'कांतारा चॅप्टर १'चे शुटींग सुरु होते. रविवारी रात्रीच्या सुमारास शूटींगच्या सेटवरुन परतणाऱ्या कलाकारांची मिनी बस पलटल्यामुळे भीषण अपघात झाला. या मिनी बसमध्ये २० कलाकार होते. या घटनेनंतर जखमींना जडकल आणि कुंदापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून कोल्लूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


दरम्यान, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र झालेल्या या अपघातामुळे चित्रपटाच्या शुटींगवर काहीसा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे