जेवताना की जेवणानंतर? कधी प्यायले पाहिजे पाणी...घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक ठिकाणी जेवण वाढताना टेबलवर पाणी ठेवणे गरजेचे असते. अनेकदा घास घश्याला लागू शकतो त्यामुळे पाणी जेवताना ठेवले पाहिजे. मात्र अनेकांना जेवतानाही मध्येमध्ये पाणी पिण्याची सवय असते.

अनेकदा लोक जास्त पाणी प्यायल्यामुळे आपले जेवण संपवू शकत नाहीत. यामुळे असा सल्ला दिला जातो की जेवताना पाणी पिऊ नये. इतकंच नव्हे तर जेवताना पाणी प्यायलो तर त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. कारण यामुळे शरीरात भोजन व्यवस्थित पचत नाही.

जेवणादरम्यान पाणी पिणे योग्य की अयोग्य


जेवताना आणि जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने अन्न पचनास मदत होते. शरीरात हायड्रेशन कायम राखण्यासाठी पाणी पिणे गरजेचे असते. यामुळे पचनसंस्थेत अडथळा निर्माण होतो. पोटातून गॅस्ट्रिक अॅसिड प्रामुख्याने हायड्रोक्लोरिक अॅसिडचे उत्पादन करतो. यामुळे जेवण पचवण्यासाठी लागणारे एन्झाईम सक्रिय करण्यात आणि हानिकारक बॅक्टेरिया मारण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात.

जेवणासोबत पाणी पिण्याचे फायदे


पाणी प्यायल्याने अन्नाचे कण नरम होण्यास मदत मिळते. यामुळे पोटातील अन्न पचण्यास मदत मिळते. पाण्यामुळे पोट भरल्याभरल्यासारखे वाटते. यामुळे अधिक खाल्ले जात नाही आणि पोट साफ राहण्यासही मदत होते.
Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे