जेवताना की जेवणानंतर? कधी प्यायले पाहिजे पाणी...घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक ठिकाणी जेवण वाढताना टेबलवर पाणी ठेवणे गरजेचे असते. अनेकदा घास घश्याला लागू शकतो त्यामुळे पाणी जेवताना ठेवले पाहिजे. मात्र अनेकांना जेवतानाही मध्येमध्ये पाणी पिण्याची सवय असते.

अनेकदा लोक जास्त पाणी प्यायल्यामुळे आपले जेवण संपवू शकत नाहीत. यामुळे असा सल्ला दिला जातो की जेवताना पाणी पिऊ नये. इतकंच नव्हे तर जेवताना पाणी प्यायलो तर त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. कारण यामुळे शरीरात भोजन व्यवस्थित पचत नाही.

जेवणादरम्यान पाणी पिणे योग्य की अयोग्य


जेवताना आणि जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने अन्न पचनास मदत होते. शरीरात हायड्रेशन कायम राखण्यासाठी पाणी पिणे गरजेचे असते. यामुळे पचनसंस्थेत अडथळा निर्माण होतो. पोटातून गॅस्ट्रिक अॅसिड प्रामुख्याने हायड्रोक्लोरिक अॅसिडचे उत्पादन करतो. यामुळे जेवण पचवण्यासाठी लागणारे एन्झाईम सक्रिय करण्यात आणि हानिकारक बॅक्टेरिया मारण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात.

जेवणासोबत पाणी पिण्याचे फायदे


पाणी प्यायल्याने अन्नाचे कण नरम होण्यास मदत मिळते. यामुळे पोटातील अन्न पचण्यास मदत मिळते. पाण्यामुळे पोट भरल्याभरल्यासारखे वाटते. यामुळे अधिक खाल्ले जात नाही आणि पोट साफ राहण्यासही मदत होते.
Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे