Jharkhand Election Result 2024: झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन! इंडिया आघाडीला ५० जागांवर आघाडी

मुंबई: झारखंडमध्ये(Jharkhand Election Result 2024) पुन्हा एकदा हेमंत सोरेन सरकार बनताना दिसत आहे. मतमोजणीच्या आकड्यांनुसार झारखंड इंडिया आघाडी ५१ जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीएला २८ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर इतर २ जागांवर आघाडीवर आहे. यावेळेस पुन्हा झारखंडमध्ये जेएमएमचे सरकार बनत असेल तर असे पहिल्यांदाच होईल की झारखंडमध्ये एखाद्या सरकारने दुसऱ्यांदा सरकार बनवले.


निवडणूक आयोगानुसार झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजेच जेएमएम ३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप दुसऱ्या स्थानावर २६ जागांसह आहे. सर्वच जागांवर काँटे की टक्कर सुरू आहे. अशातच सर्वांच्या निवडणुका निकालावर आहेत. काही तासांतच हे स्पष्ट होईल की कोणता पक्ष झारखंडमध्ये सरकार बनवणार आहे. मात्र आतापर्यंतच्या आकड्यांवरून असे वाटत आहे की झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार बनत आहे.


झारखंडच्या ८१ जागांवर दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबरला झाले होते. दोन्ही टप्प्यात ६६ टक्केपेक्षा अधिक मतदान झाले होते. यावेळेस ही निवडणूक इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात आहे.


Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च