Jharkhand Election Result 2024: झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन! इंडिया आघाडीला ५० जागांवर आघाडी

मुंबई: झारखंडमध्ये(Jharkhand Election Result 2024) पुन्हा एकदा हेमंत सोरेन सरकार बनताना दिसत आहे. मतमोजणीच्या आकड्यांनुसार झारखंड इंडिया आघाडी ५१ जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीएला २८ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर इतर २ जागांवर आघाडीवर आहे. यावेळेस पुन्हा झारखंडमध्ये जेएमएमचे सरकार बनत असेल तर असे पहिल्यांदाच होईल की झारखंडमध्ये एखाद्या सरकारने दुसऱ्यांदा सरकार बनवले.


निवडणूक आयोगानुसार झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजेच जेएमएम ३० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप दुसऱ्या स्थानावर २६ जागांसह आहे. सर्वच जागांवर काँटे की टक्कर सुरू आहे. अशातच सर्वांच्या निवडणुका निकालावर आहेत. काही तासांतच हे स्पष्ट होईल की कोणता पक्ष झारखंडमध्ये सरकार बनवणार आहे. मात्र आतापर्यंतच्या आकड्यांवरून असे वाटत आहे की झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार बनत आहे.


झारखंडच्या ८१ जागांवर दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबरला झाले होते. दोन्ही टप्प्यात ६६ टक्केपेक्षा अधिक मतदान झाले होते. यावेळेस ही निवडणूक इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात आहे.


Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी