Assembly Election Result : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचा तिसऱ्यांदा विजय!

  108

नाशिक : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघांमध्ये (Assembly Election Result) भाजपाला (BJP) लागोपाठ तिसऱ्यांदा विजय मिळाला आहे. भाजपाचे विद्यमान आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे (Devayani Pharande) यांनी पुन्हा एकदा विजय संपादन केला आहे. पहिल्या यादीनंतर त्यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे देवयानी फरांदे यांना प्रचाराची कमी संधी मिळाली. मात्र त्यातूनही त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उबाठा गटाचे वसंत गीते यांचा सुमारे ३० हजार मतांनी पराभव केला आहे.



उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते हे सुरुवातीला प्रचारात आघाडीवर होते. परंतु विरोधकांकडून अडचणीत आणण्यासाठी त्यांच्यावर ड्रग्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. असे असताना देखील नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघांतून प्राध्यापक देवयानी फरांदे विजयी झाले आहेत.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले

Shirdi Saibaba: साईबाबा मंदिरात लाखोंची चोरी, ३० वर्षांपासून सेवा देणारा मंदिर कर्मचारी अटक

शिर्डी: शिर्डी साईबाबा मंदिरात दररोज लाखों भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून भेट देत असतात, यामुळे साईबाबाबांच्या