Life certificate: पेन्शनधारकांसाठी उरलेत फक्त ९ दिवस, आजच करा हे काम

  270

मुंबई: केंद्र सरकारच्या पेन्शनर्ससाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही दरवर्षी जमा करावे लागणारे जीवन प्रमाणपत्र(Life certificate) अजूनपर्यंत सादर केले नसेल तर आणखी फक्त ९ दिवस बाकी राहिले आहेत. ३० नोव्हेंबर २०२४ च्या आधी तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करा. नाहीतर तुम्हाला मिळणारी पेन्शन बंद होऊ शकते. तसेच त्याचे फायदेही बंद होतील.


८० वर्षांपेक्षा अधिक वयाचे पेन्शनधारक १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात तर दुसरे पेन्शनधारक १ नोव्हेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.



कधीपर्यंत जमा करण्याची मुदत


नोव्हेंबरचा महिना पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते. यामुळे त्यांना पेन्शन मिळणे कायम राहते. हे जीवन प्रमाणपत्र एका वर्षासाठी वैध असते. गेल्या वर्षी ज्यांनी जीवन प्रमाणपत्र सादर केले होते ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत वैध होते. अशातच डिसेंबर महिन्यापासून पेन्शन मिळवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते.


८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी जीवन प्रमाणपत्र(Life certificate) सादर करण्याची सुविधा १ ऑक्टोबर पासून ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे. तर ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे वरिष्ठ नाpepepemगरिक १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.