Life certificate: पेन्शनधारकांसाठी उरलेत फक्त ९ दिवस, आजच करा हे काम

  273

मुंबई: केंद्र सरकारच्या पेन्शनर्ससाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही दरवर्षी जमा करावे लागणारे जीवन प्रमाणपत्र(Life certificate) अजूनपर्यंत सादर केले नसेल तर आणखी फक्त ९ दिवस बाकी राहिले आहेत. ३० नोव्हेंबर २०२४ च्या आधी तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करा. नाहीतर तुम्हाला मिळणारी पेन्शन बंद होऊ शकते. तसेच त्याचे फायदेही बंद होतील.


८० वर्षांपेक्षा अधिक वयाचे पेन्शनधारक १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात तर दुसरे पेन्शनधारक १ नोव्हेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.



कधीपर्यंत जमा करण्याची मुदत


नोव्हेंबरचा महिना पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते. यामुळे त्यांना पेन्शन मिळणे कायम राहते. हे जीवन प्रमाणपत्र एका वर्षासाठी वैध असते. गेल्या वर्षी ज्यांनी जीवन प्रमाणपत्र सादर केले होते ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत वैध होते. अशातच डिसेंबर महिन्यापासून पेन्शन मिळवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असते.


८० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी जीवन प्रमाणपत्र(Life certificate) सादर करण्याची सुविधा १ ऑक्टोबर पासून ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे. तर ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे वरिष्ठ नाpepepemगरिक १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

Comments
Add Comment

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.

मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ‘डीजी’ नोंदणी बंधनकारक

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मुंबई  : कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर ‘डीजी ॲप’वर

Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana : "कबुतरखाने अचानक बंद करू नका", कबुतरांना खुराक देण्याची जबाबदारी बीएमसीचीच...फडणवीसांची सूचना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कठोर कारवाई सुरू केली होती.

Dattatray Bharane : दत्तात्रय भरणे कृषीमंत्री पदावर; "राज्यात विविध भागांमध्ये फिरा, मी पाठीशी"...फडणवीसांच आश्वासन

‘शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार, निर्णय घेणार’ : मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई : विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना