प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी ०३.१५ वाजेपर्यंत डिस्क डी-फ्रॅगमेंटेशन कामासाठी बंद राहील


मुंबई पीआरएस दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ ते दिनांक १३.०३.२०२६ रोजी ०३.१५ वाजेपर्यंत डिस्क डी-फ्रॅगमेंटेशनच्या कामासाठी बंद राहील. या सेवा बंद राहिल्यामुळे, वरील कालावधीत खालील सेवा उपलब्ध राहणार नाहीत:


• प्रवासी आरक्षण प्रणाली
• कोचिंग रिफंड
• चार्ट तयार करण्याची प्रक्रिया
• ट्रेन फायरिंग / ट्रेन डेटा प्रक्रिया
• आयव्हीआरएस सेवा
• करंट आरक्षण
• चार्ट डिस्प्ले
• टच स्क्रीन सेवा
• रिफंड काउंटर्स
• कोचिंग रिफंड टर्मिनल


तथापि, विद्यमान परतावा नियमांनुसार परतफेडीसाठी टीडीआर जारी केला जाईल. वरील कालावधीत मुंबई पीआरएस गाड्यांसाठी इंटरनेट बुकिंग उपलब्ध राहणार नाही.प्रवाशांना/रेल्वे वापरकर्त्यांना या महत्त्वाच्या देखभालीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र