Assembly Election 2024 : बुथवर शुकशुकाट, उमेदवारांमध्ये घबराट!

  45

सकाळच्या सत्रात मतदारांचा निरुत्साह


मुंबई : मुंबईसह राज्यात (Maharashtra Election) बहुतेक ठिकाणी मतदानाला (Assembly Election Voting) फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सकाळच्या सत्रात दिसून आले. निवडणूक आयोग आणि विविध संस्थांमार्फत आवाहन करुन देखिल मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे.


राज्याच्या विकासावर गांभीर्याने चर्चा न करता दलबदलू नेते आणि प्रचारादरम्यान एकमेकांविरोधात केलेल्या चिखलफेकीमुळे मतदार काहीसे नाराज झाले असल्याचे दिसून येते.


दरम्यान, प्रत्येक विभागात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारांना मतदान (Voting) करण्यासाठी आवाहन करत असल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात महिला वर्ग घरच्या कामामध्ये, स्वयंपाक करण्यात गुंतलेला असतो. त्यामुळे दुपारनंतर ख-या अर्थाने बुथवर चांगल्या प्रकारे मतदान होईल, असे सांगण्यात आले. (Assembly Election 2024)



सकाळच्या सत्रात झालेले मतदान


९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले 




  • अहमदनगर - ५.९१ टक्के

  • अकोला - ६.० टक्के

  • अमरावती -६.६ टक्के

  • औरंगाबाद-७.५ टक्के

  • बीड -६.८८ टक्के

  • भंडारा- ६.२१ टक्के

  • बुलढाणा- ६.१६ टक्के

  • चंद्रपूर-८.५ टक्के

  • धुळे -६.७९ टक्के

  • गडचिरोली-१२.३३ टक्के

  • गोंदिया -७.९४ टक्के

  • हिंगोली -६.४५ टक्के

  • जळगाव - ५.८५ टक्के

  • जालना- ७.५१ टक्के

  • कोल्हापूर-७.३८ टक्के

  • लातूर ५.९१ टक्के

  • मुंबई शहर-६.२५ टक्के

  • मुंबई उपनगर-७.८८ टक्के

  • नागपूर -६.८६ टक्के

  • नांदेड -५.४२ टक्के

  • नंदुरबार-७.७६ टक्के

  • नाशिक - ६.८९ टक्के

  • उस्मानाबाद- ४.८५ टक्के

  • पालघर-७.३० टक्के

  • परभणी-६.५९ टक्के

  • पुणे - ५.५३ टक्के

  • रायगड - ७.५५ टक्के

  • रत्नागिरी-९.३० टक्के

  • सांगली - ६.१४ टक्के

  • सातारा - ५.१४ टक्के

  • सिंधुदुर्ग - ८.६१ टक्के

  • सोलापूर - ५.७,ठाणे ६.६६ टक्के

  • वर्धा - ५.९३ टक्के

  • वाशिम - ५.३३ टक्के

  • यवतमाळ - ७.१७ टक्के

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले