मुंबई : मुंबईसह राज्यात (Maharashtra Election) बहुतेक ठिकाणी मतदानाला (Assembly Election Voting) फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सकाळच्या सत्रात दिसून आले. निवडणूक आयोग आणि विविध संस्थांमार्फत आवाहन करुन देखिल मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे.
राज्याच्या विकासावर गांभीर्याने चर्चा न करता दलबदलू नेते आणि प्रचारादरम्यान एकमेकांविरोधात केलेल्या चिखलफेकीमुळे मतदार काहीसे नाराज झाले असल्याचे दिसून येते.
दरम्यान, प्रत्येक विभागात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारांना मतदान (Voting) करण्यासाठी आवाहन करत असल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात महिला वर्ग घरच्या कामामध्ये, स्वयंपाक करण्यात गुंतलेला असतो. त्यामुळे दुपारनंतर ख-या अर्थाने बुथवर चांगल्या प्रकारे मतदान होईल, असे सांगण्यात आले. (Assembly Election 2024)
९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…