मतदान केंद्रांच्या ठिकाणी असणार पाळणाघर

  74

पुणे: लहान मुले घेऊन सुद्धा मतदानाला जाता येणार आहे. कारण मतदान केंद्रांच्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था करण्यात येणार आहे. पाळणाघरांची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर असेल. मतदान करण्यासाठी जेवढा वेळ लागेल, तेवढा वेळ पाळणाघरात अंगणवाडी सेविकेने दिलेल्या खेळण्यांसोबत बाळे खेळू शकणार आहेत. तर अंगणवाडी सेविकांनी मात्र विनामोबदला काम करावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली.




महिला मतदारांनी घराबाहेर पडून जास्तीतजास्त मतदान करावे, महिलांचा मतदानातील टक्का वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाचहून मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी पाळणाघर करण्याचे नियोजन केले. सुमारे दोन हजार १०० ठिकाणी पाळणाघर असतील. पाळणाघरात पिण्याचे पाणी, खेळण्यांबरोबरच बाळाला आवश्यकतेनुसार पोषक आहारदेखील उपलब्ध असणार आहे. त्यामुळे बाळाला घेऊन मतदानाला आल्यानंतर अंगणवाडी ताईंकडे बाळ सोपवून महिला मतदार निश्चितपणे मतदान करू शकतात, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या