Mumbai Dry Day : तळीरामांची होणार तडफड! मुंबईत चार दिवस ड्राय डे

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) आठवडा भरावर आली आहे. या काळात प्रशासनाकडून (Administration) आचारसंहितेप्रमाणे (Code of Conduct) आणखी काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुंबईत चार दिवस ड्राय-डे (Mumbai Dry Day) ची घोषणा केली आहे.



कोणत्या दिवशी असणार ड्राय डे?


निवडणूक आयोगाने (Election Commision) जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, १८ नोव्हेंबर रोजी मुंबईसह इतर शहरांमध्ये संध्याकाळी ६ नंतर मद्यविक्रीवर बंदी असणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी मुंबईत संपूर्ण ड्राय डे राहणार आहे. २० नोव्हेंबरला मुंबईत मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी असणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करणार असल्याने संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. (Mumbai Dry Day)

Comments
Add Comment

FDA Raid : सीसीआय', 'एमआयजी क्लब', जुहू जिमखान्यासह नामांकित क्लबवर 'एफडीए'ची कारवाई

परवाने निलंबित; स्वयंपाकघरांमध्ये माश्या, झुरळांचा सुळसुळाट, बुरशी लागलेल्या भाज्या आणि अस्वच्छतेचे

Drug Free Mumbai : 'ड्रग्ज फ्री मुंबई'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ३० जुलै २०२६ रोजी शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  तरूणाईला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी योग्य

Devendra Fadnavis : पालघरच्या महापूर बाधितांसाठी एकात्मिक मदत आराखडा करावा

मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध

Nitesh Rane : मोर्शीतील अत्याधुनिक मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे काम वेळेत पूर्ण करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अमरावती : राज्यातील मत्स्य शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे उभारण्यात

Drugs Free Mumbai : 'ड्रग्स फ्री मुंबई' मॉडेलचा राज्यभर विस्तार; राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये 'नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती' स्थापन होणार

मुंबई : मुंबई शहरात अमली पदार्थांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाचे मॉडेल आता

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त