Assembly Election 2024 : निवडणुकीदरम्यान शाळांची सार्वत्रिक सुट्टी रद्द; केवळ 'या' शाळा राहणार बंद!

  146

शिक्षण आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण


पुणे : विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) आठवडा भरावर येऊन ठेपली आहे. सर्व राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शालेय शिक्षक देखील निवडणुकीच्या कामात व्यस्त होतात. त्यामुळे १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान राज्यातील शाळांना सुट्टी देण्याबाबतची माहिती समोर आली होती. मात्र याबाबत संभ्रम निर्माण झाला असून त्यावर शिक्षण आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाचे (Education Department) उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असून कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली आहे. त्यामुळे, ज्या शाळेत एकही शिक्षक उपलब्ध नसल्यास संबंधित शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले.

Comments
Add Comment

विरार इमारत दुर्घटना, मृतांचा आकडा १५ वर

वसई: वसई तालुक्याच्या विरार येथील नारंगी रोडवरील रमाबाई अपार्टमेंट इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा

Pune Metro: गणेश भक्तांसाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

पुणे: गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी पुणे शहराच्या मध्य भागांत भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे भाविकांना

"हिंदूंच्या सणाला विघ्न नको", नवनीत राणांचा जरांगे पाटलांना सल्ला

अमरावती: हिंदूच्या सणाला विघ्न नको, जरांगे पाटलांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया

मनोज जरांगे विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी युट्यूबरला काळं फासलं, कपडे फाडले

छत्रपती संभाजी नगर: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी एका

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे