INd vs PCB : भारतीय संघाच्या नकारानंतर पाकिस्तानचा थयथयाट; भारतामुळे पीसीबीला ५४८ कोटींचा फटका

इस्लामाबाद : पूर्वनियोजित रूपरेषेप्रमाणे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स चषक (ICC Champions Trophy) स्पर्धेसाठी भारताने पाकिस्तानच्या भूमीत येण्यास नकार दिल्यानंतर (INd vs PCB) याचे विविध पडसाद क्रिकेट वर्तुळात उमटत आहेत. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला मोठा फटका बसणार आहे. भारतीय व्यवस्थापनाची ही भूमिका कायम राहिल्यास पीसीबीला सुमारे ५४८ कोटी रुपयांचा फटका बसू शकतो.


पाकिस्तानला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जेव्हा जाहीर झाले, त्याचवेळी सहभागावरून गोंधळ उडणार, हे स्पष्ट झाले होते. हायब्रीड आयोजनाचा प्रस्ताव येणार, हे देखील साहजिक होते. याशिवाय, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नाही, हे स्पष्टच होते. बीसीसीआने आयसीसीला तसे कळवले आणि नंतर आयसीसीने ई मेल करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला त्याची माहिती दिली.


आयसीसीने ICC Champions Trophy या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ६५ मिलियन अमेरिकन डॉलर जाहीर केले होते. जर ही स्पर्धा (INd vs PCB) स्थगित झाली किंवा दुस-या देशात हलवण्यात आली, तर पाकिस्तानला ही रक्कम मिळणार नाही. भारतीय चलनात ही रक्कम ५४८ कोटींच्या घरात पोहोचते. शिवाय कराची, रावळपिंडी व लाहोर येथील स्टेडियमसाठी केला जाणारा खर्चही वाया जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Terrorist Pannu: खलिस्तानी दहशतवादीच्या हत्येच्या कटात भारतीय नागरिकाला अमेरिकेत २४ वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्ये संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पन्नूच्या हत्येचा कट

ट्रम्पच्या नव्या निर्णयामुळे वाढली अमेरिका - इराण युद्धाची शक्यता

वॉशिंग्टन डीसी : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या निर्णयामुळे अमेरिका - इराण युद्धाची शक्यता वाढली आहे.

Pakistan Hockey Team: पाकिस्तानची पुन्हा नाचक्की; हॉटेलचे बिल न भरल्याने खेळाडू रस्त्यावर

पाकिस्तानी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. खेळाडूंच्या हॉटेलचं बिल न भरल्याने खेळाडूंना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bangladesh: तारिक रहमानच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन होण्याची शक्यता

दिल्ली: बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर पार पडलेल्या ऐतिहासिक निवडणुकीत जनतेने तारिक रहमान यांच्या

आशिष शेलार युनेस्को मुख्यालयात

युनेस्को : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले