Childrens Day: ऑस्ट्रेलियामध्ये विराट-अनुष्काचे चिल्ड्रन डे सेलीब्रेशन, मुलांना खाऊ घातली स्पेशल डिश

मुंबई: भारतीय संघाचे अधिकतर खेळाडू बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा स्क्वॉडसोबत ऑस्ट्रेलियाला गेला नाही. तर आज ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माने चिल्ड्रन डे(Childrens Day) सेलिब्रेट केला. दोन्ही कपलने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.


सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बाल दिवस साजरा करण्याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माने बाल दिवसानिमित्त मॅगी खाऊ घातली. मात्र जोडप्याने आपल्या मुलांना जी मॅगी खाऊ घातली ती हेल्दी आहे.



बालदिवसाचा मेन्यू - स्माईल, गिगल आणि मिलेट न्यूडल्स



सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या मुलांसह बालदिवस साजरा करण्याचा फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोला विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरी लावली आहे. सोबतच फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे, बाल दिवस(Childrens Day) मेन्यू - स्माईल, गिगल आणि मिलेट न्यूडल्स.आता सोशल मिडिया युजर्स अनुष्का शर्माची इन्स्टाग्राम स्टोरीवर सातत्याने कमेंट्स करत प्रतिक्रिया दिली आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी