२५० रूपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNLचा रिचार्ज प्लान, ४५ दिवसांपर्यंत अनलिमिटेड डेटा,कॉलिंग

मुंबई: खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लानचे दर वाढवल्यानंतर आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल( BSNL) एकामागोमाग एक नवे धमाके करत आहे. जुलै महिन्यानंतर कंपनीने आपल्या रिचार्ज प्लान्सच्या यादीत अनेक शानदार प्लान सादर केले आहेत. यातच बीएसएनएलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक महिन्यापेक्षा अधिक दिवस चालणारा शानदार प्लान सादर केला आहे.



२५० रूपयांपेक्षा कमी किंमतीत ४० दिवसांची व्हॅलिडिटी


जिओ, एअरटेल आणि व्हीआय आपल्या छोट्या रिचार्ज प्लान्समध्ये ग्राहकांना केवळ २८ दिवसांची व्हॅलिडिटी देते. तर बीएसएनएल २५० रूपयांपेक्षा कमी किंमतीत ४० दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. जर तुम्ही बीएसएनएलचे सिम वापरता तर तुमच्यासाठी ही बेस्ट ऑफर ठरू शकते.



२४९ रूपयांचा स्वस्त रिचार्ज प्लान


बीएसएनएलकडून नुकतेच ग्राहकांसाठी २४९ रूपयांचा स्वस्त रिचार्ज प्लान सादर केला आहे. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना स्वस्त ऑफर देत आहेत. या प्लानमध्ये ४५ दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कमध्ये फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाते. फ्री कॉलिंगसह तुम्हाला दररोज १०० फ्री एसएमएसही मिळतात.


बीएसएनएलच्या(BSNL) या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळते. या प्लानच्या माध्यमातून तुम्ही दिवसभर एंटरनेटमेंट करू शकता. या प्लानमध्ये भरपूर अनलिमिटेड दिला जातो. मात्र २ जीबी डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला ४० केबीपीएसचा स्पीड मिळेल.

Comments
Add Comment

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन