२५० रूपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNLचा रिचार्ज प्लान, ४५ दिवसांपर्यंत अनलिमिटेड डेटा,कॉलिंग

मुंबई: खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लानचे दर वाढवल्यानंतर आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल( BSNL) एकामागोमाग एक नवे धमाके करत आहे. जुलै महिन्यानंतर कंपनीने आपल्या रिचार्ज प्लान्सच्या यादीत अनेक शानदार प्लान सादर केले आहेत. यातच बीएसएनएलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक महिन्यापेक्षा अधिक दिवस चालणारा शानदार प्लान सादर केला आहे.



२५० रूपयांपेक्षा कमी किंमतीत ४० दिवसांची व्हॅलिडिटी


जिओ, एअरटेल आणि व्हीआय आपल्या छोट्या रिचार्ज प्लान्समध्ये ग्राहकांना केवळ २८ दिवसांची व्हॅलिडिटी देते. तर बीएसएनएल २५० रूपयांपेक्षा कमी किंमतीत ४० दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. जर तुम्ही बीएसएनएलचे सिम वापरता तर तुमच्यासाठी ही बेस्ट ऑफर ठरू शकते.



२४९ रूपयांचा स्वस्त रिचार्ज प्लान


बीएसएनएलकडून नुकतेच ग्राहकांसाठी २४९ रूपयांचा स्वस्त रिचार्ज प्लान सादर केला आहे. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना स्वस्त ऑफर देत आहेत. या प्लानमध्ये ४५ दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कमध्ये फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाते. फ्री कॉलिंगसह तुम्हाला दररोज १०० फ्री एसएमएसही मिळतात.


बीएसएनएलच्या(BSNL) या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळते. या प्लानच्या माध्यमातून तुम्ही दिवसभर एंटरनेटमेंट करू शकता. या प्लानमध्ये भरपूर अनलिमिटेड दिला जातो. मात्र २ जीबी डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला ४० केबीपीएसचा स्पीड मिळेल.

Comments
Add Comment

मुंबईतील प्रतिजेजुरी पाहिलीत का? मुंबईतही आहे खंडोबाचे पवित्र देवस्थान

मुंबई : चंपाषष्ठीचा शिवशंकराच्या अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाचा उत्सव राज्यभर मोठ्या भक्तिभावात

शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; २०२७ मध्ये होणार ६ मिनिटांचा अंधार

मुंबई : येणाऱ्या वर्षात म्हणेजच २ ऑगस्ट २०२७ रोजी शतकातील सर्वात मोठं आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला

मालाड आणि गोरेगावमधील दोन मनोरंजन मैदानांचा होणार विकास

गोरेगाव पहाडीतील मोकळ्या जागेवर उभारले जाणार मनोरंजन मैदान सरदार वल्लभभाई मनोरंजन मैदानाचे होणार

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

हरकती आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदवता येणार मागील सात दिवसांत २१६७ हरकती, सूचना नोंदवल्या मुंबई (विशेष

शक्ती वाघाचा मृत्यू न्युमोनियामुळे, शव विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर

आता राणीबागेत जय आणि करिष्मा वाघाला पाहता येणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व)

अतिवृष्टीचे संकट, पण सरकारचा आधार; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती

मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली