२५० रूपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNLचा रिचार्ज प्लान, ४५ दिवसांपर्यंत अनलिमिटेड डेटा,कॉलिंग

  121

मुंबई: खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लानचे दर वाढवल्यानंतर आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल( BSNL) एकामागोमाग एक नवे धमाके करत आहे. जुलै महिन्यानंतर कंपनीने आपल्या रिचार्ज प्लान्सच्या यादीत अनेक शानदार प्लान सादर केले आहेत. यातच बीएसएनएलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक महिन्यापेक्षा अधिक दिवस चालणारा शानदार प्लान सादर केला आहे.



२५० रूपयांपेक्षा कमी किंमतीत ४० दिवसांची व्हॅलिडिटी


जिओ, एअरटेल आणि व्हीआय आपल्या छोट्या रिचार्ज प्लान्समध्ये ग्राहकांना केवळ २८ दिवसांची व्हॅलिडिटी देते. तर बीएसएनएल २५० रूपयांपेक्षा कमी किंमतीत ४० दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. जर तुम्ही बीएसएनएलचे सिम वापरता तर तुमच्यासाठी ही बेस्ट ऑफर ठरू शकते.



२४९ रूपयांचा स्वस्त रिचार्ज प्लान


बीएसएनएलकडून नुकतेच ग्राहकांसाठी २४९ रूपयांचा स्वस्त रिचार्ज प्लान सादर केला आहे. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना स्वस्त ऑफर देत आहेत. या प्लानमध्ये ४५ दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कमध्ये फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाते. फ्री कॉलिंगसह तुम्हाला दररोज १०० फ्री एसएमएसही मिळतात.


बीएसएनएलच्या(BSNL) या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळते. या प्लानच्या माध्यमातून तुम्ही दिवसभर एंटरनेटमेंट करू शकता. या प्लानमध्ये भरपूर अनलिमिटेड दिला जातो. मात्र २ जीबी डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला ४० केबीपीएसचा स्पीड मिळेल.

Comments
Add Comment

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले

मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर

प्रभाग रचना जुन्याच पद्धतीने, पण घातली विकास आराखड्याची सांगड मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम

Kajol Honoured With Maharashtra State Film Awards : “आईच्या साडीचा अभिमान… पुरस्कार स्विकारताना काजोल भावूक”, काजोलचं मराठी भाषण ठरलं खास आकर्षण

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला मुंबईत पार पडलेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात