जेवल्यानंतर किती वेळाने ब्रश केले पाहिजे? जाणून घ्या योग्य वेळ

मुंबई: तोंडाचे आरोग्य चांगले राखणे नेहमी गरजेचे असते. यातील दुर्लक्ष आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशातच जाणून घेऊया की रात्रीचे जेवण जेवल्यानंतर किती वेळाने ब्रश केले पाहिजे.


दातांची साफसफाई अतिशय गरजेची असते. दिवसातून दोनदा ब्रश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. रात्री झोपण्याआधी ब्रश केल्याने दातांना त्याचा फायदा होतो. मात्र अनेकजण रात्रीचे जेवण केल्यानंतर लगेचच ब्रश करण्यासाठी जातात. मात्र असे करणे अजिबात योग्य नाही.


तोंडाच्या आरोग्याबाबत थोडेसे दुर्लक्ष हानिकारक ठरू शकते. डॉक्टरांच्या मते जर खाण्यामध्ये आंबट फळे, अॅसिडिकसारख्या पदार्थांचा समावेश असेल तर तोंडाची पीएच लेव्हल कमी होते. यामुळे अॅसिडिटिक होतात. यामुळे दातांचे इनॅमल कमकुवत बनू शकते. अशातच जर खाण्यानंतर लगेचच दातांवर ब्रश केले जाते तर इनॅमल खराब होण्याचा धोका अधिक वाढतो.


तज्ञांच्या माहितीनुसार जेवणानंतर अर्धा तास म्हणजेच ३० मिनिटानंतर ब्रश केले पाहिजे. इतक्या वेळात लार अॅसिड कमी होऊन इनॅमल्सला पुन्हा मिनरल्स बनण्याची संधी देते.


जर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर ब्रश करण्यासाठी जात असाल तर सगळ्यात आधी पाण्याने चूळ भरा. अथवा पाणी प्या. यामुळे इनॅमल मजबूत होण्याची प्रक्रिया सुरू होते. ब्रश करण्यासाठी वेळच नव्हे तर योग्य पद्धतही गरजेची आहे. हलक्या हाताने, उभ्या पद्धतीने स्क्रबिंग चांगली असते. सॉफ्ट ब्रिसल्स वापरल्याने दातांचे इनॅमल खराब होत नाही.


तज्ञांच्या माहितीनुसार कमीत कमी दोन मिनिटे ब्रश केले पाहिजे. या दरम्यान दातांची सर्व लेयर कव्हर झाल्या पाहिजेत. तसेच जीभही साफ केली पाहिजे. कारण यामुळे बॅक्टेरिया वाढत नाही आणि तोंडाला दुर्गंधीही येत नाही.

Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे