Devendra Fadnavis : टंचाईग्रस्त नांदेडमध्ये गोदावरीचे पाणी आणणार!

  52

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन


नांदेड : महायुतीचे उमेदवार भिमर्सव केराम यांच्या प्रचारार्थी सभा आयोजित केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली असून नांदेडमधील टंचाईग्रस्तांसाठी गोदावरीचे पाणी आणणार असल्याचे आश्वासन केले आहे.



५४ टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणणार


महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केराम यांनी हजारो कोटी रुपयांची कामे मतदार संघामध्ये केली आहेत. यापुढेही पुढ देखील आपलंच सस्कार येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी चिंता करु नका. कारण पुढील काळात टंचाईग्रस्त नांदेडमध्ये पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार नांदेडमध्ये ५४ टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आणणार आहेत, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


त्याचबरोबर, दुष्काळी भाग म्हणून मराठवाडा विभागाची ओळख आहे. कारण मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. गोदावरीचे पाणी आणण्याचे काम सुरु केले असून लवकरच पूर्ण करून आम्ही शेतकयांच्या तसेच नागरिकांच्या जीवनातील पाणीप्रश्न कायमचा सोडवणार आहे असेही त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले

Shirdi Saibaba: साईबाबा मंदिरात लाखोंची चोरी, ३० वर्षांपासून सेवा देणारा मंदिर कर्मचारी अटक

शिर्डी: शिर्डी साईबाबा मंदिरात दररोज लाखों भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून भेट देत असतात, यामुळे साईबाबाबांच्या

सरकार क्रीडा क्षेत्राला चालना देत आहे : चंद्रशेखर बावनकुळे

शेवगाव : आपले सरकार क्रीडा धोरण पुढे घेऊन जात गावा-गावात खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला चालना