दुसऱ्यांच्या चुकांचे परिणाम भोगतात हे लोक

  33

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नितीमध्ये आयुष्यात सफल आणि आनंदी राहण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. चाणक्य यांनी आपल्या निती शास्त्रातील ६व्या अध्यायाच्या १०व्या श्लोकातील एका श्लोकात म्हटले आहे की,


राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञ:पापं पुरोहित: भर्ता च स्त्रीकृतं पापं शिष्यपापं गुरुस्तथा


या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य यांनी सांगितले की आपल्याला कधी इतरांच्या चुकांचे परिणाम भोगावे लागतात.


चाणक्य म्हणतात की पती-पत्नी यांना संपूर्ण आयुष्यभर एकमेकांच्या चुकांचे परिणाम भोगावे लागतात यामुळे दोघांनीही आपल्या चुकांवर लक्ष दिले पाहिजे.


जर पती काही चुकीचे करत असेल तर त्याचे फळ पत्नीला भोगावे लागेल आणि जर पत्नी काही चुकीचे करत असेल तर त्याचे फळ पतीला भोगावे लागेल.


जेव्हा एखाद्या देशातील लोक चुकीचे काम करतात तेव्हा त्याचे फळ शासकाला भोगावे लागते. कारण शासकाची जबाबदारी अशते की जनतेने चुकीचे काम करू नये.


याच पद्धतीने जर राजा एखादी चूक करत असेल तर जनतेला त्याचे फळ भोगावे लागते. कारण त्याच्या चुकीचा प्रभाव लोकांवर पडतो.

Comments
Add Comment

'हाउसफुल ५' सिनेमाने पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई

मुंबई : बहुचर्चित आणि मोठ्या बजेटचा चित्रपट 'हाउसफुल ५' ६ जून रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

डीनो मोरियाच्या ईडी चौकशीत सुशांत–दिशा हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया, एकेकाळचा बॉलीवूड अभिनेता आणि आज एक संशयित घोटाळेबाज! मुंबईच्या मीठी नदी

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

Lavani Gaurav Awards 2025: पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान, यंदाचे लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई: लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी

"जय जय स्वामी समर्थ" च्या १५०० भागांच्या निमित्ताने, पुण्यातील धनकवडी मठात दीड हजार लाडूंचे वाटप!

अक्षय मुडावदकर आणि नचिकेत बर्वे यांच्या हस्ते स्वामी भक्तांना १५०० बेसन लाडूचे प्रसादरूप वाटप  पुणे: कलर्स