दुसऱ्यांच्या चुकांचे परिणाम भोगतात हे लोक

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नितीमध्ये आयुष्यात सफल आणि आनंदी राहण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. चाणक्य यांनी आपल्या निती शास्त्रातील ६व्या अध्यायाच्या १०व्या श्लोकातील एका श्लोकात म्हटले आहे की,


राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञ:पापं पुरोहित: भर्ता च स्त्रीकृतं पापं शिष्यपापं गुरुस्तथा


या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य यांनी सांगितले की आपल्याला कधी इतरांच्या चुकांचे परिणाम भोगावे लागतात.


चाणक्य म्हणतात की पती-पत्नी यांना संपूर्ण आयुष्यभर एकमेकांच्या चुकांचे परिणाम भोगावे लागतात यामुळे दोघांनीही आपल्या चुकांवर लक्ष दिले पाहिजे.


जर पती काही चुकीचे करत असेल तर त्याचे फळ पत्नीला भोगावे लागेल आणि जर पत्नी काही चुकीचे करत असेल तर त्याचे फळ पतीला भोगावे लागेल.


जेव्हा एखाद्या देशातील लोक चुकीचे काम करतात तेव्हा त्याचे फळ शासकाला भोगावे लागते. कारण शासकाची जबाबदारी अशते की जनतेने चुकीचे काम करू नये.


याच पद्धतीने जर राजा एखादी चूक करत असेल तर जनतेला त्याचे फळ भोगावे लागते. कारण त्याच्या चुकीचा प्रभाव लोकांवर पडतो.

Comments
Add Comment

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा