Smartphoneमध्ये मुले खूप सोशल मीडियाचा वापर करतायत का? आजच करा ही सेटिंग

मुंबई: आजकाल सोशल मीडियाची क्रेझ प्रत्येक वयोगाटाच्या लोकांमध्ये पाहायला मिळते. मुलेही यापासून कसे वेगळे राहतील. मात्र मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर आई-वडिलांनी लक्ष ठेवले पाहिजे. कारण यामुळे मानसिक आणि शारिरीक विकासावर वाईट परिणाम होऊ शकतो.


जर तुमची मुलेही स्मार्टफोनवर सोशल मीडियाचा वापर करत आहेत तर काही सेटिंग्स करून तुम्ही याचा वापर कमी करू शकता.



कंटेट फिल्टरिंग आणि पॅरेंटल कंट्रोल्स


तुमच्या माहितीसाठी सांगत होत की स्मार्टफोनमध्ये कंटेट फिल्टरिंग आणि पॅरेंटल कंट्रोल सेटि्गसला अॅक्टिव्हेट करणे गरजेचे असते. गुगल प्ले स्टोर आणि अॅपल स्टोरमध्ये असे काही अॅप्स उपलब्ध आहेत जे मुलांसाठीचा खराब कंटेट ब्लॉक करतात. याशिवाय तुम्ही यूट्यूब आणि इतर सोशल मिडिया अॅप्समध्ये तुम्ही किड्स मोडही अॅक्टिव्हेट करू शकता.



Screen Time Limit सेट करा


मुलांच्या स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्क्रीन टाईम लिमिट सेट करा. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये हा पर्याय असतो की एका निश्चित काळानंतर हे अॅप्स लॉक करू शकतात.



Notification बंद करा


सोशल मीडियामधून येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे मुलांचे लक्ष त्याकडे खेचले जाते. यामुळे त्या अॅप्सचे नोटिफिकेशन बंद करा ज्यांचा वापर ते करतात. यामुळे मुले सतत फोन चेक करत राहणार नाही.

Comments
Add Comment

सायन प्रतीक्षा नगर येथील चार इमारती अतिधोकादायक घोषित

सायन प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील चार इमारती

मुंबईतील ३८८ म्हाडा पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या

महापालिका शाळांमधील मुलांचे व्याकरण होणार अधिक मजबूत

इयत्ता पाचवी ते आठवीच्या मुलांना देणार व्याकरणाची पुस्तके मुंबई (खास प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे भाषेच्या

मुंबई–वाढवण प्रवासाला नवे पंख; कसा असेल वाढवण बंदराशी जोडणारा उन्नत पूल?

मुंबई : मुंबई ते वाढवण बंदरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुलभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण

बिबट्याच्या दहशतीवर उपाययोजना करण्याची मागणी

मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातील बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना

पद्मभूषण सन्मानित धर्मेंद्र यांना शासकीय अंत्यसंस्कार नाहीत; खरे कारण समोर

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले असून, त्यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले