Smartphoneमध्ये मुले खूप सोशल मीडियाचा वापर करतायत का? आजच करा ही सेटिंग

मुंबई: आजकाल सोशल मीडियाची क्रेझ प्रत्येक वयोगाटाच्या लोकांमध्ये पाहायला मिळते. मुलेही यापासून कसे वेगळे राहतील. मात्र मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर आई-वडिलांनी लक्ष ठेवले पाहिजे. कारण यामुळे मानसिक आणि शारिरीक विकासावर वाईट परिणाम होऊ शकतो.


जर तुमची मुलेही स्मार्टफोनवर सोशल मीडियाचा वापर करत आहेत तर काही सेटिंग्स करून तुम्ही याचा वापर कमी करू शकता.



कंटेट फिल्टरिंग आणि पॅरेंटल कंट्रोल्स


तुमच्या माहितीसाठी सांगत होत की स्मार्टफोनमध्ये कंटेट फिल्टरिंग आणि पॅरेंटल कंट्रोल सेटि्गसला अॅक्टिव्हेट करणे गरजेचे असते. गुगल प्ले स्टोर आणि अॅपल स्टोरमध्ये असे काही अॅप्स उपलब्ध आहेत जे मुलांसाठीचा खराब कंटेट ब्लॉक करतात. याशिवाय तुम्ही यूट्यूब आणि इतर सोशल मिडिया अॅप्समध्ये तुम्ही किड्स मोडही अॅक्टिव्हेट करू शकता.



Screen Time Limit सेट करा


मुलांच्या स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्क्रीन टाईम लिमिट सेट करा. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये हा पर्याय असतो की एका निश्चित काळानंतर हे अॅप्स लॉक करू शकतात.



Notification बंद करा


सोशल मीडियामधून येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे मुलांचे लक्ष त्याकडे खेचले जाते. यामुळे त्या अॅप्सचे नोटिफिकेशन बंद करा ज्यांचा वापर ते करतात. यामुळे मुले सतत फोन चेक करत राहणार नाही.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती