कधीही दुसऱ्याकडून मागून वापरू नका या गोष्टी, नाहीतर...

मुंबई: अनेकदा काही लोक एकमेकांच्या गोष्टी वापरण्याआधी काहीच विचार करत नाहीत. मात्र अनेकदा ही सवय आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.


वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांच्या वस्तू वापरल्याने आपण कंगालही होऊ शकतो. पैशांची तंगी जाणवू शकते. वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्ती कधीही दुसऱ्या व्यक्तींचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधू नये.


वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्या व्यक्तीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधणे अशुभ होऊ शकते. अशी मान्यता आहे की एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याचे घड्याळ घातले तर त्याला आर्थिकसह प्रत्येक गोष्टीत वाईट वेळ येऊ शकते.


वास्तुशास्त्रानुसार कधीही कोणाचे कपडे घालू नयेत. असे करणे अशुभ असते. जर तुम्ही दुसऱ्यांचे कपडे घालत असाल तर तुम्हाला दारिद्र्य घेरू शकते. त्या व्यक्तीला आर्थिक रूपाने त्रास होऊ शकतो.


वास्तुशास्त्रानुसार, चुकूनही दुसऱ्या व्यक्तीचा रूमाल मागून वापरू नये. दुसऱ्यांचा रूमाल वापरला तर यामुळे त्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड