मुंबई: अनेकदा काही लोक एकमेकांच्या गोष्टी वापरण्याआधी काहीच विचार करत नाहीत. मात्र अनेकदा ही सवय आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.
वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांच्या वस्तू वापरल्याने आपण कंगालही होऊ शकतो. पैशांची तंगी जाणवू शकते. वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्ती कधीही दुसऱ्या व्यक्तींचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधू नये.
वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्या व्यक्तीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधणे अशुभ होऊ शकते. अशी मान्यता आहे की एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याचे घड्याळ घातले तर त्याला आर्थिकसह प्रत्येक गोष्टीत वाईट वेळ येऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार कधीही कोणाचे कपडे घालू नयेत. असे करणे अशुभ असते. जर तुम्ही दुसऱ्यांचे कपडे घालत असाल तर तुम्हाला दारिद्र्य घेरू शकते. त्या व्यक्तीला आर्थिक रूपाने त्रास होऊ शकतो.
वास्तुशास्त्रानुसार, चुकूनही दुसऱ्या व्यक्तीचा रूमाल मागून वापरू नये. दुसऱ्यांचा रूमाल वापरला तर यामुळे त्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…