AIMIM कडून वारिस पठाण निवडणुकीच्या रिंगणात, या जागेवरून लढवणार निवडणूक

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमद्ये असदुद्दीन औवेसी यांचा पक्ष AIMIM ने भिवंडी पश्चिम येथून आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. वारिस पठाण यांना भिवंडीतून तिकीट देण्यात आले आहे. मलकपेट येथून आमदार अहमद बिन अब्दुल्लाह बलालाने वारिस यांना बी फॉर्म दिला.


AIMIM ने एक्सवर पोस्ट शेअर करताना लिहिले, AIMIM ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून वारिस पठाण यांना उमेदवार निवडले आहे. AIMIM मलकपेटचे आमदार आणि मुंबई प्रभारी अहमद बिन अब्दुल्लाह बलाला यांनी वारिस पठाण यांना बी फॉर्म दिला.


वारिस पठाण यांनी रविवारी उमेदवारांच्या घोषणेबाबत म्हटले होते, मी पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि मी खूप खुश आहे की विचारपूर्वक उमेदवार निवडण्यात आलेत. मला आशा आहे की आम्ही निवडणूक जिंकू. वारिस पठाण यांनी सांगितले होते की सोमवारी इतर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल. सोमवारी जेव्हा उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली तेव्हा त्यांचेही नाव घोषित करण्यात आले. वारिस पठाण मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.


राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आङे. अशातच राजकीय पक्ष उरलेल्या जागांवर उमेदवार जाहीर करत आहेत. यातच एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Comments
Add Comment

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट मिळणार

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली