AIMIM कडून वारिस पठाण निवडणुकीच्या रिंगणात, या जागेवरून लढवणार निवडणूक

  157

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमद्ये असदुद्दीन औवेसी यांचा पक्ष AIMIM ने भिवंडी पश्चिम येथून आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. वारिस पठाण यांना भिवंडीतून तिकीट देण्यात आले आहे. मलकपेट येथून आमदार अहमद बिन अब्दुल्लाह बलालाने वारिस यांना बी फॉर्म दिला.


AIMIM ने एक्सवर पोस्ट शेअर करताना लिहिले, AIMIM ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून वारिस पठाण यांना उमेदवार निवडले आहे. AIMIM मलकपेटचे आमदार आणि मुंबई प्रभारी अहमद बिन अब्दुल्लाह बलाला यांनी वारिस पठाण यांना बी फॉर्म दिला.


वारिस पठाण यांनी रविवारी उमेदवारांच्या घोषणेबाबत म्हटले होते, मी पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि मी खूप खुश आहे की विचारपूर्वक उमेदवार निवडण्यात आलेत. मला आशा आहे की आम्ही निवडणूक जिंकू. वारिस पठाण यांनी सांगितले होते की सोमवारी इतर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल. सोमवारी जेव्हा उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली तेव्हा त्यांचेही नाव घोषित करण्यात आले. वारिस पठाण मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.


राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आङे. अशातच राजकीय पक्ष उरलेल्या जागांवर उमेदवार जाहीर करत आहेत. यातच एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत