AIMIM कडून वारिस पठाण निवडणुकीच्या रिंगणात, या जागेवरून लढवणार निवडणूक

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमद्ये असदुद्दीन औवेसी यांचा पक्ष AIMIM ने भिवंडी पश्चिम येथून आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. वारिस पठाण यांना भिवंडीतून तिकीट देण्यात आले आहे. मलकपेट येथून आमदार अहमद बिन अब्दुल्लाह बलालाने वारिस यांना बी फॉर्म दिला.


AIMIM ने एक्सवर पोस्ट शेअर करताना लिहिले, AIMIM ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून वारिस पठाण यांना उमेदवार निवडले आहे. AIMIM मलकपेटचे आमदार आणि मुंबई प्रभारी अहमद बिन अब्दुल्लाह बलाला यांनी वारिस पठाण यांना बी फॉर्म दिला.


वारिस पठाण यांनी रविवारी उमेदवारांच्या घोषणेबाबत म्हटले होते, मी पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि मी खूप खुश आहे की विचारपूर्वक उमेदवार निवडण्यात आलेत. मला आशा आहे की आम्ही निवडणूक जिंकू. वारिस पठाण यांनी सांगितले होते की सोमवारी इतर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल. सोमवारी जेव्हा उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली तेव्हा त्यांचेही नाव घोषित करण्यात आले. वारिस पठाण मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.


राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आङे. अशातच राजकीय पक्ष उरलेल्या जागांवर उमेदवार जाहीर करत आहेत. यातच एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत