शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०रूपये; निवडणूक आयोगाने ठरवले खर्चाचे दरपत्रक

Share

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रचार खर्चासाठी एकूण २५२ वस्तूंची दरसुची जाहीर केली आहे. यांमध्ये चहा, कॉफी, पोहे, शाकाहारी थाळी, मांसाहारी थाळीच्या किमती देण्यात आल्या आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी याच दरानुसार खर्चाचा हिशेब ठेवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाकडून हे दर निश्चित केले जातात.

शाकाहारी थाळी ७० रुपये, मांसाहारी थाळी १२० रुपये, पोहे, शिरा, उपमा १५ रुपये, चहा ८ रुपये अशा किमती ठरवण्यात आल्या आहेत. ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त खर्च केल्यास आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल उमेदवारांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळालेल्या उमेदवाराला प्रचारावर खर्च करण्यासाठी खर्चाची मर्यादा २८ लाखांवरून ४० लाख करण्यात आली आहे. या खर्चामध्ये जवळपास १२ लाखांनी वाढ करण्यात आली आहे. सभा, रॅली, जाहिरातीत्र यासारख्या प्रचाराच्या विविध माध्यमांवर उमेदवारांकडून निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो.

Recent Posts

Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…

4 minutes ago

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

40 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago