जम्मू-काश्मीर : LOCजवळ लष्कराच्या गाडीवर दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीजवळ दहशतवादी हल्ल्याची बातमी समोर येत आहे. दहशतवाद्यांनी लष्कराच्या गाडीला निशाण बनवले. या हल्ल्यात २ जवान शहीद झाले आहेत. तर लष्करासाठी काम करणाऱ्या दोन मजूरांचाही यात मृत्यू झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत.


एलओसीजवळ बोटापत्थर गुलमर्गच्या नागिन पोस्ट भागाजवळ लष्कराच्या गाडीवर हल्ला झाला. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हल्ल्यामध्ये एक दहशतवादीही जखमी झाला आहे. बारामुल्ला पोलिसांच्या माहितीनुसार जिल्ह्याच्या बोटापत्थर सेक्टरमध्ये नागिन पोस्टजवळ सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी घात लावत १८RR जवानांच्या वाहनावर हल्ला केला. थंडीचा मोसम येण्याआधीच दहशतवादी भारतीय सीमेमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते.

Comments
Add Comment

#FacebookDown : जगभरात मेटासह फेसबुकची सेवा ठप्प! लॉगिन, न्यूज फीड, वेबसाइट बंद; लाखो वापरकर्ते त्रस्त

मुंबई : जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या फेसबुकची ( #FacebookDown ) सेवा आज

US Visa : एफ-१ आणि जे-१ व्हिसाधारकांसाठी अमेरिकेचे नवे नियम; भारतीय विद्यार्थ्यांची वाढली चिंता

नवी दिल्ली : अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) स्थलांतराशी संबंधित एक नवा आणि कठोर नियम लागू

Jammu and Kashmir Flood : जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; 8 जणांचा मृत्यू, 6 बेपत्ता; अमरनाथ-वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

Vaishno Devi Yatra : हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे अमरनाथ आणि माता वैष्णो देवी यात्रा स्थगित

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या तीव्र हवामानाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून

Meerut Husband Murder Case : विषारी साप आणि प्रेमाचा आव! प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट

20 लाखांच्या विम्यासाठी पतीच्या हत्येचा कट; पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा, तपासात धक्कादायक दावा मुंबई : उत्तर

Kailash Mansarovar Yatra : मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद; २०० हून अधिक प्रवासी अडकले

नवी दिल्ली : सीमावर्ती पिथौरागढ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ऐतिहासिक