जम्मू-काश्मीर : LOCजवळ लष्कराच्या गाडीवर दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीजवळ दहशतवादी हल्ल्याची बातमी समोर येत आहे. दहशतवाद्यांनी लष्कराच्या गाडीला निशाण बनवले. या हल्ल्यात २ जवान शहीद झाले आहेत. तर लष्करासाठी काम करणाऱ्या दोन मजूरांचाही यात मृत्यू झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत.


एलओसीजवळ बोटापत्थर गुलमर्गच्या नागिन पोस्ट भागाजवळ लष्कराच्या गाडीवर हल्ला झाला. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हल्ल्यामध्ये एक दहशतवादीही जखमी झाला आहे. बारामुल्ला पोलिसांच्या माहितीनुसार जिल्ह्याच्या बोटापत्थर सेक्टरमध्ये नागिन पोस्टजवळ सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी घात लावत १८RR जवानांच्या वाहनावर हल्ला केला. थंडीचा मोसम येण्याआधीच दहशतवादी भारतीय सीमेमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते.

Comments
Add Comment

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे