Maharashtra assembly election: विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून पहिली यादी जाहीर

  102

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केली आहे. यात ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार आहे तर ठाणे येथून राजन विचारे यांना तिकीट देण्यात आले आहे. रत्नागिरी येथून सुरेंद्रनाथ माने यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे.


महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून घमासान सुरू होते. मात्र यावर आता संमती झाली आहे. उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट आता ८५-८५ जागांवर निवडणूक लढवतील.



हे आहेत उमेदवार


उन्मेश पाटील - चाळीसगाव
वैशाली सूर्यवंशी - पाचोरा
सिद्धार्थ खरात - मेहकर
नितीन देशमुख - बालापूर
गोपाळ दाटकर - अकोला पूर्व
सिद्धार्थ देवळे - वाशिम
सुनील खराटे - वडनेरा
विशाल बरबटे - रामटेक
संजय दरेकर - वणी विधानसभा
एकनाथ पवार - लोहा
राहुल पाटील - परभणी
विशाल कदम - गंगाखेड
सुरेश बनकर - सिल्लोड
उदयसिंह राजपूत - कन्नड
किशनचदं तनवाणी - संभाजीनगर मध्य
राजू शिंदे - संभाजीनगर पश्चिम
दिनेश परदेशी - वैजापूर
गणेश छात्रक - नांदगाव
अद्यय हिरे - मालेगाव
अनिल कदम - निफाड
वसंत गीते - नाशिक मध्य
सुधाकर बडगुजर - नाशिक पश्चिम
जयेंद्र दुबला - पालघर
डॉ. विश्वास वळवी - बोईसर
महादेव घाटल - भिवंडी ग्रामीण
राजेश वानखेडे - अंबरनाथ
दिपेश म्हात्रे - डोंबिवली
सुभाष भोईर - कल्याण
नरेश मणेरा -ओवळा-माजिवाडा
केदार दिघे - कोपरी-पाचपाखाडी
राजन विचारे - ठाणे
एमके मढवी - ऐरोली
उदेश पाटकर - मागाठाणे
सुनील राऊत - विक्रोळी
रमेश कोपरगावकर - भांडुप पश्चिम
अनंत नर - जोगेश्वरी पूर्व
सुनील प्रभू - दिंडोशी
समीर देसाई - गोरेगाव
प्रकाश फातर्पेकर - चेंबूर
ऋतुजा लटके -अंधेरी पूर्व
प्रविणा मोरजकर - कुर्ला
संजय पोतनीस - कलीना
वरूण सरदेसाई - वांद्रे

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.