Pune News : पुणेकरांचा प्रवास होणार अधिक सुकर; लवकरच मिळणार ४ नव्या वंदे भारत!

पाहा कसे असतील मार्ग?


पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दोन वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. सध्या पुणे शहरात पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी तसेच मुंबई ते सोलापूर अशा तीन वंदे भारत ट्रेन सुरु आहेत. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास सुपरफास्ट झाला आहे. अशातच आता हा प्रवास अधिक सुकर होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लवकरच ४ नव्या वंदे भारत एक्सप्रेस दाखल होणार आहेत. पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बेळगाव या मार्गांवर वंदे भारत ट्रेन होणार सुरू होणार आहे. दरम्यान, याबाबतची सविस्तर माहिती अद्यापही रेल्वे बोर्डाकडून आलेली नाही.



तिकीट दर काय ?


पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे या वंदे भारत एक्स्प्रेससाठी प्रत्येक प्रवाशाकडून ५६० रुपये दर आकारले जात आहे. त्याशिवाय या एक्स्प्रेसमध्ये ५२ एक्झिकिटीव्ह (Executive) क्लास आहे. यामध्ये एका तिकीटाची किंमत ११३५ पर्यंत आहे.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या