SSC HSC Exam : १०वी-१२वी परिक्षेचे खोटे वेळापत्रक व्हायरल! राज्य मंडळांने अधिकृतपणे केला खुलासा

  83

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाद्वारे दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या कालावधीत दहावी-बारावी बोर्डाचे (SSC HSC Exam) परीक्षा घेण्यात येतात. त्यापूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून (Education Department) परिक्षेचे वेळापत्रक देखील जारी केले जाते. मात्र सध्या सोशल मीडियावर १०वी-१२वी २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परिक्षेचे वेळापत्रक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच परिक्षांच्या (Exam Timetable) तारखांबाबत चुकीच्या अफवाही पसरवल्या जात असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याप्रकरणावर बोर्डाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.


दहावी बारावीच्या परिक्षांबाबत पसरवल्या जाणाऱ्या मेसेजबाबत राज्य मंडळांने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक विषयावर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे.


दरम्यान, फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परिक्षांची वेळापत्रके www.mahasscboard.in या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आलेल्या वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा, असेही म्हटले आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या