Thane Metro : ठाणेकरांची स्वप्नपूर्ती! पाच वर्षात प्रवाशांच्या सेवेत मेट्रो होणार दाखल

ठाणे : ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. अशातच मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यांत प्रवाशांसाठी मेट्रोसेवा (Thane Metro) दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे शहरांमधील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. त्यानंतर आता अनेक वर्षापासून मेट्रोचे स्वप्न बघणाऱ्या ठाणेकरांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. लवकरच याबाबतचे काम सुरु होणार असून येत्या पाच वर्षात ठाणेकरांच्या सेवेत मेट्रो दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



काय आहे वैशिष्टय?


ठाण्यातील मेट्रो प्रकल्प हा २९ किमी लांबीचा असून हा मार्ग हा उन्नत असून ३ किमीची मार्ग हा भूमिगत असणार आहे. यामध्ये २२ स्थानकांचा समावेश असणार आहे. यात मुंलुड आणि ठाण्याच्या मध्ये होऊ घातलेल्या नवीन ठाणे स्टेशनला देखील अंतर्गत मेट्रोचे स्थानक जोडले जाणार आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

Stand-up comedian Pranit More controversy : प्रणित मोरेच्या सर्व व्हिडिओंची सखोल तपासणी होणार

 गृह राज्यमंत्री पंकज भोयर; गृह विभागाकडून सायबर पोलिसांना आदेश जारी मुंबई : अश्लील आणि विकृत विनोदांमुळे

Bhandup News : भांडुपमध्ये फेरीवाल्यांचा वाद चिघळला; ज्येष्ठ नागरिकाला मारहाण? पोलिसांची कारवाई

भांडुप : भांडुपमधील शक्तीधाम मंदिर (Shaktidham Temple) परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) झालेल्या कथित मारहाणीनंतर

BEST Bus : बेस्टला केलेल्या आर्थिक सहायाचा हिशोब द्या

एक हजार कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव ठेवला राखून मुंबई (विशेष प्रतिनिधी) आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट

Andheri Subway: अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी मिलन सब वेच्या पाच पटीने करावे लागणार काम

तरीही प्रशासनाला शंभर टक्के नाही शाश्वती तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपये खर्च करून ५० टक्केच मिळणार दिलासा मुंबई

BMC News : ...म्हणून खड्डे बुजवण्याच्या कंत्राटांना स्थगिती

कंत्राटातील दर कमी करण्यासाठी स्थायी समितीने सहा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवले पश्चिम उपनगरातील खड्डयांच्या

Water Supply : टोकावरच्या आणि उंचावरच्या वस्त्यांना टँकरद्वारे अतिरिक्त पाणी पुरवठा करा

महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरात १० टक्के पाणी