Diwali Bonus : अबब! कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मिळाले चक्क कार आणि बाईक

पाहा कोणती आहे नेमकी कंपनी?


मुंबई : नवरात्रोत्सव संपला असून आता लवकरच दिवाळी (Diwali) सणाला सुरुवात होणार आहे. या दिवाळीत अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना बोनस (Diwali Bonus) म्हणून विविध भेटवस्तूसह अधिकचा पगार देखील मिळतो. मात्र एका कंपनीने ऑफिस कर्मचाऱ्यांना चक्क कार आणि बाईक दिवाळी बोनस म्हणून दिली आहे. यामुळे सर्वत्र याच कंपनीची चर्चा सुरु आहे. जाणून घ्या कोणती आहे ही कंपनी.


मिळालेल्या माहितीनुसार, स्ट्रक्चरल स्टील डिझाइन आणि डिटेलिंग कंपनी टीम डिटेलिंग सोलूशन्सने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच २८ कार आणि २९ बाइक गिफ्ट केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अधिक प्रोत्साहित करतील, म्हणून कंपनीकडून कर्मचाऱ्यांना हे गिफ्ट देण्यात आले आहे.


कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी केलेली मेहनत पाहता त्यांना हुंडाय, टाटा, मारुती सुझुकी आणि मर्सिडीज बेंजसारख्या विविध कंपन्यांच्या कार भेट म्हणून दिली आहे. सध्या कंपनीत कर्मचारी असून काही कर्मचाऱ्यांना कार आणि बाईक दिली आहे. तर इतर कर्माऱ्यांना विविद भेटवस्तू देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न