Mhada Lottery : म्हाडाकडून आनंदवार्ता! मे महिन्यात पुन्हा काढणार घरांची सोडत

मुंबई : प्रत्येकाचं सर्वसामान्य माणसाचं स्वत:च हक्काचे घर असण्याचे स्वप्न असते. मात्र वाढत्या महागाईमुळे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण म्हाडासह (Mhada) सिडकोकडून (Cidco) नघणाऱ्या घरांच्या लॉटरीची वाट पाहत असतात. अशातच काल म्हाडाकडून मुंबईत २०३० घरांसाठी सोडत झाली. १ लाख १३ हजार ५४२ पैकी २०१७ अर्जदारांना हक्काची घरं मिळाली. मात्र ज्या लोकांना यावेळी सोडतीमध्ये घरं मिळाली नाहीत त्यांना दिलासा देणारी बातमी (Mhada Lottery)समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या घरांसाठी नागरिकांकडून मिळणार भरघोस प्रतिसाद पाहता म्हाडा पुन्हा घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेत आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ साली एप्रिल- मे महिन्यात म्हाडाच्या वतीनं आणखी एक सोडत जारी करण्यात येणार आहे. यामध्ये साधारणत: २ ते ३ हजार घरांचा समावेश असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्षांनी दिली.


दरम्यान, आगामी सोडतीसाठी घरे कोणत्या भागांमध्ये असतील हे स्पष्ट नसल्यामुळे गर घेणाऱ्या इच्छुकांना या सोडतीची उत्सुकता लागली आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी