Mhada Lottery : म्हाडाकडून आनंदवार्ता! मे महिन्यात पुन्हा काढणार घरांची सोडत

मुंबई : प्रत्येकाचं सर्वसामान्य माणसाचं स्वत:च हक्काचे घर असण्याचे स्वप्न असते. मात्र वाढत्या महागाईमुळे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण म्हाडासह (Mhada) सिडकोकडून (Cidco) नघणाऱ्या घरांच्या लॉटरीची वाट पाहत असतात. अशातच काल म्हाडाकडून मुंबईत २०३० घरांसाठी सोडत झाली. १ लाख १३ हजार ५४२ पैकी २०१७ अर्जदारांना हक्काची घरं मिळाली. मात्र ज्या लोकांना यावेळी सोडतीमध्ये घरं मिळाली नाहीत त्यांना दिलासा देणारी बातमी (Mhada Lottery)समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या घरांसाठी नागरिकांकडून मिळणार भरघोस प्रतिसाद पाहता म्हाडा पुन्हा घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेत आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ साली एप्रिल- मे महिन्यात म्हाडाच्या वतीनं आणखी एक सोडत जारी करण्यात येणार आहे. यामध्ये साधारणत: २ ते ३ हजार घरांचा समावेश असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्षांनी दिली.


दरम्यान, आगामी सोडतीसाठी घरे कोणत्या भागांमध्ये असतील हे स्पष्ट नसल्यामुळे गर घेणाऱ्या इच्छुकांना या सोडतीची उत्सुकता लागली आहे.

Comments
Add Comment

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने