Mhada Lottery : म्हाडाकडून आनंदवार्ता! मे महिन्यात पुन्हा काढणार घरांची सोडत

मुंबई : प्रत्येकाचं सर्वसामान्य माणसाचं स्वत:च हक्काचे घर असण्याचे स्वप्न असते. मात्र वाढत्या महागाईमुळे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकजण म्हाडासह (Mhada) सिडकोकडून (Cidco) नघणाऱ्या घरांच्या लॉटरीची वाट पाहत असतात. अशातच काल म्हाडाकडून मुंबईत २०३० घरांसाठी सोडत झाली. १ लाख १३ हजार ५४२ पैकी २०१७ अर्जदारांना हक्काची घरं मिळाली. मात्र ज्या लोकांना यावेळी सोडतीमध्ये घरं मिळाली नाहीत त्यांना दिलासा देणारी बातमी (Mhada Lottery)समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या घरांसाठी नागरिकांकडून मिळणार भरघोस प्रतिसाद पाहता म्हाडा पुन्हा घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेत आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ साली एप्रिल- मे महिन्यात म्हाडाच्या वतीनं आणखी एक सोडत जारी करण्यात येणार आहे. यामध्ये साधारणत: २ ते ३ हजार घरांचा समावेश असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्षांनी दिली.


दरम्यान, आगामी सोडतीसाठी घरे कोणत्या भागांमध्ये असतील हे स्पष्ट नसल्यामुळे गर घेणाऱ्या इच्छुकांना या सोडतीची उत्सुकता लागली आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल