solar eclipse: २ ऑक्टोबरला ६ तास ४ मिनिटे लागणार सूर्यग्रहण

मुंबई: या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २ ऑक्टोबर बुधवारी लागत आहे. हे सूर्यग्रहण ६ तास ४ मिनिटे असणार आहे. या सूर्य ग्रहणाच्या दिवशी पितृ अमावस्या आहे. धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण नेहमी अमावस्येदिवशी लागते तर चंद्र ग्रहण पोर्णिमेच्या दिवशी असते.


सूर्यग्रहणाआधी १२ तास सूतक काळ सुरू होतो. या काळात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. सूतक काळात भोजन बनवणे, जेवणे, पुजा पाठ करता येत नाही.



सूर्यग्रहणाची वेळ


वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण २ ऑक्टोबरला रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी लागेल. हे सूर्यग्रहण गुरूवारी ३ वाजून १७ मिनिटांनी संपेल. हे सूर्यग्रहण एकूण ६ तास ४ मिनिटांचे असेल.



या ठिकाणी दिसणार ग्रहण


हे सूर्य ग्रहण चिली, अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको, उरुग्वे, पेरू, न्यूझीलंड, फिजी, इक्वेडोर, अंटार्टिका, टोंगा, अमेरिका, पॅराग्वे या ठिकाणी दिसेल.



भारतात दिसणार नाही


हे सूर्य ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सूतक काळही मान्य असणार नाही.

Comments
Add Comment

Health: अंजीर खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे

मुंबई: अंजीर (Dry Fig) हे एक आरोग्यदायी सुकामेवा असून, त्यात अनेक पोषक तत्वे असतात. अंजीर खाण्याचे मुख्य फायदे

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज, भारतात सूतक काळ लागू होणार की नाही? घ्या जाणून....

मुंबई : वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी लागणार आहे, परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही.

अमूलने ७०० हून अधिक उत्पादनांचे दर कमी केले, २२ सप्टेंबरपासून नवीन किंमती लागू

नवी दिल्ली: अमूल (Amul) या लोकप्रिय ब्रँडची मार्केटिंग करणारी कंपनी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF)

Govind Barge case: सोन्याचे दागिने, प्लॉट, बुलेट ते शेतजमीन... तरी तिची भूक भागली नाही, गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट!

बीड: गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

पर्यटन आणि उद्योगांना चालना मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल

अझरबैजान देशाला भारताचे व्यापारी महत्त्व समजले

भागिदारी वाढवली, तेल निर्यात सुरू नवी मुंबई : पाकिस्तानचा खास मित्र अझरबैजान देशाने भारतासोबत मैत्री अधिक केली