'पांड्याला जळवत आहेस', घटस्फोटानंतर नताशाचा ग्लॅमरस अवतार

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या(hardik pandya) आणि नताशा स्टेनकोविक(natasha stankovic) यांचा या वर्षी घटस्फोट झाला. हार्दिक आणि नताशा यांचा एक मुलगा अगस्त्याही आहे. नुकतीच पांड्याने घटस्फोटानंतर मुलगा अगस्त्याची पहिली भेट घेतली.


मात्र आता नताशाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत सुंदर असे म्हटले आहे. काही युजर्सनी कर ग्लॅमरस अवतार दाखवत पांड्याला जळवत आहे असा सवाल उपस्थित केला आहे.


 


काही युजर्सनी तर नताशाला जलपरी असे म्हटले आहे. काही युजर्सनी दावा केला आहे की नताशा यावेळेस गोव्यामध्ये फिरत आहे.


हार्दिक पांड्या आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टेनकोविक यांनी १४ फेब्रुवारी २०२३मध्ये उदयपूर येथे हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने पुन्हा लग्न केले होते. मात्र या वर्षी जुलैमध्ये पांड्याने एक पोस्ट शेअर करत घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की ४ वर्षे जुने नाते संपत आहे.


घटस्फोटानंतर नताशाने आपला मुलगा अगस्त्याला घेऊन आपल्या घरी सर्बियाला गेली होती. ती नुकतीच मुंबईत परतली आहे. यातच तिचा हा व्हिडिओ समोर आला आहे.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.