Vi ने लाँच केला २६ रूपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान

मुंबई: काही दिवसांपूर्वी देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाने आपले प्लान महाग केले आहेत. तीनही कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमतींमध्ये २५ टक्के वाढ केली होती. नुकतेच वोडाफोनने ग्राहकांसाठी २६ रूपयांचा नवा डेटा वाऊचर सादर केला आहे.


Vi देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम सेवा प्रदान करणारी सर्व्हिस आहे. यात युजरला १.५ जीबी एक्स्ट्रा डेटा देतो. हा प्लानची एका दिवसाच्या व्हॅलिडिटी आहे. यात कॉलिंग, एसएमएस अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाही.हा प्लान ग्राहकांसाठी उपयोगी आहे ज्यांचा दिवसाचा डेटा संपला आहे.



एक्स्ट्रा डेटासाठी खास आहे हा प्लान


एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या दोन्ही २६ रूपयांच्या प्लानची सुविधा सारखीच आहे. याचा वापर डेटा वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र रिचार्ज करण्यासाठी तुमच्याकडे अॅक्टिव्ह बेस प्लान असणे आवश्यक आहे. यात कॉलिंग अथवा एसएमएसचे फायदे असतील.


जर तुमचा वोडाफोन आयडियाचे ग्राहक आहात आणि तुमचा रोजचा डेटा संपला असेल तर या प्लानमधून तुम्हाला १.५ जीबी डेटा मिळू शकतो. याशिवाय १ जीबी एक्स्ट्रा डेटासाठी २२ रूपयांचा आणखी एक वाऊचर उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

DY Patil Passed Away : ज्यांच्या दूरदृष्टीने भारताला दिले 'हे' ऐतिहासिक मैदान; जिथे भारतीय महिला संघाने जिंकला पहिला वर्ल्ड कप!

नवी मुंबई : देशातील उच्च शिक्षण संस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि 'पद्मश्री' विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील

Python Snake : अंधेरीतील फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे पाळला होता अजगर! वनविभागाच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरातील एका निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे अजगर पाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथा आणि विदर्भातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन-पावसाच्या लपंडावानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

Mumbai Footpath : मुंबईतील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ होणार अतिक्रमण मुक्त

अतिरिक्त आयुक्तांना दिले १५ दिवसांमध्ये आढावा घेण्याचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा

BMC Action : वृक्षांना इजा आणि परवानगी पेक्षा अधिक झाडांची छाटणी करणाऱ्यांविरोधात महापालिका आक्रमक

मुंबईतील दोन गृहनिर्माण संस्थां विरोधात नोंदवले गुन्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गृहनिर्माण संस्थांच्या

Vihar Lake : विहार तलावातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता तांत्रिक कपात टळणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी : मुंबईतील कुर्लासह इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पुरवठा आता