Vi ने लाँच केला २६ रूपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान

मुंबई: काही दिवसांपूर्वी देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाने आपले प्लान महाग केले आहेत. तीनही कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमतींमध्ये २५ टक्के वाढ केली होती. नुकतेच वोडाफोनने ग्राहकांसाठी २६ रूपयांचा नवा डेटा वाऊचर सादर केला आहे.


Vi देशातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम सेवा प्रदान करणारी सर्व्हिस आहे. यात युजरला १.५ जीबी एक्स्ट्रा डेटा देतो. हा प्लानची एका दिवसाच्या व्हॅलिडिटी आहे. यात कॉलिंग, एसएमएस अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाही.हा प्लान ग्राहकांसाठी उपयोगी आहे ज्यांचा दिवसाचा डेटा संपला आहे.



एक्स्ट्रा डेटासाठी खास आहे हा प्लान


एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या दोन्ही २६ रूपयांच्या प्लानची सुविधा सारखीच आहे. याचा वापर डेटा वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र रिचार्ज करण्यासाठी तुमच्याकडे अॅक्टिव्ह बेस प्लान असणे आवश्यक आहे. यात कॉलिंग अथवा एसएमएसचे फायदे असतील.


जर तुमचा वोडाफोन आयडियाचे ग्राहक आहात आणि तुमचा रोजचा डेटा संपला असेल तर या प्लानमधून तुम्हाला १.५ जीबी डेटा मिळू शकतो. याशिवाय १ जीबी एक्स्ट्रा डेटासाठी २२ रूपयांचा आणखी एक वाऊचर उपलब्ध आहे.

Comments
Add Comment

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Mumbai News : मुंबईतील जुन्या भागांचे रूप पालटणार

म्हाडाचे ९२५ एकरांवर ११ महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ४ लाख कोटींची होणार गुंतवणूक मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील

Minister Shivendrasinhraje Bhosale : रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य; आंबेनळी घाटासह अपघातप्रवण मार्गांवर विशेष उपाययोजना

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विधानसभेत माहिती मुंबई : राज्यातील नागरिकांना

Uday Samant : सिंधुदुर्गमध्ये 'मालवणी भाषा भवन' उभारणार

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार मुंबई : कोकणची समृद्ध संस्कृती

Chandrashekhar Bawankule : राज्यात आणखी ८८ नवी महसूल कार्यालये

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; हरकती-सूचनांसाठी १५ दिवसांची जाहीर सूचना जारी मुंबई : राज्यातील

पोक्रा' योजनेत पोलादपूरचा समावेश आता अशक्य; आमदार प्रवीण दरेकरांच्या प्रश्नावर मंत्री आशिष जयस्वाल यांचं उत्तर

मुंबई : जागतिक बँकेच्या कडक अटी आणि करारातील तांत्रिक बाबींमुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा