राहूच्या नक्षत्रात बसले शुक्र, १० दिवस नोटांनी भरणार या ३ राशींचा खिसा

मुंबई: शुक्रने आज पाप ग्रह राहूच्या नक्षत्रात प्रवेश केला आहे. शुक्रने आज दुपारी साधारण सवा एक वाजता राहुचे स्वामित्व असलेल्या स्वाती नक्षत्रात प्रवेश केला आहे.


ज्योतिषगणनेनुसार स्वाती नक्षत्रामध्ये शुक्र ५ ऑक्टोबरपर्यंत विराजमान राहणार आहे. या दरम्यान शुक्र तीन राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम देऊ शकतात.


मिथुन - व्यापारात वृद्धी होण्यासोबतच आरोग्यात सुधारणा होण्याची प्रबळ शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत बनतील आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीपेशामध्ये इन्क्रिमेंट अथवा प्रमोशनची बातमी मिळू शकते. दीर्घकाळापासून सुरू असलेला अडथळा लवकरच दूर होईल.


कुंभ - जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे तर तुम्हाला अपार धन प्राप्ती होऊ शकते. कर्जापासून सुटका मिळू शकते. खर्चामध्ये कमी येईल. वैवाहिक जीवन अथवा प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. कुंडलीत विवाहाचे योग बनत आहेत. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे.


मीन - व्यापाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी वर्गाच्या लोकांना अधिक फायदा वाढू शकतो. एखादी चांगली डील मिळू शकते. नोकरीपेशा लोकांसाठी ही वेळ चांगली आहे. करिअरमध्ये चांगला बदल येऊ शकतो. विचार केलेल्या योजना पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील.

Comments
Add Comment

चेन्नई विरूद्धच्या सामन्यात मुंबईला मोठा फटका, सूर्यकुमार पुन्हा अपयशी

चेन्नई : आयपीएल २०२६ मधील ४४ वा साखळी सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चिदंबरम स्टेडियमवर

Crime News : क्रौर्याच्या मर्यादा ओलांडल्या; मातेने केली चार मुलांची हत्या

उत्तर प्रदेश : क्रौर्याच्या मर्यादा ओलांडणारी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. एका मातेनेच पोटच्या चार मुलांची

Nashik: आईसोबतचा वाद टोकाला, ट्रॅव्हल्स व्यावसायिकाची पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

नाशिक : नाशिकच्या पंचवटी (panchavti) परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. आईसोबत झालेल्या आर्थिक वादाच्या

CSK VS MI : घरच्या मैदानावरील पराभावाचा बदला घेण्याची मुंबईला संधी, MI आणि CSK साठी 'करो-या-मरो'चा सामना

IPL 2026 CSK VS MI : आयपीएल २०२६ मध्ये आज (शनिवार २ मे) चेन्नई आणि मुंबई यांचा आमना-सामना होणार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा

Spirit Airlines : स्पिरिट एअरलाईन्स ३४ वर्षांनंतर बंद, सर्व उड्डाणे रद्द ; १७ हजार नोकऱ्यांवर संकट

मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकट आणि इंधनाच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा